शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

लांजा पूर्व भागाला अवकाळी पावसाने झाेडपले; वादळी वाऱ्याने घरांवरील पत्रे, कौले गेली उडून

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 19:28 IST

ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह बुधवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने लांजा तालुक्याच्या पूर्व भागाला झोडपून काढले.

लांजा : ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह बुधवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने लांजा तालुक्याच्या पूर्व भागाला झोडपून काढले. पावसाचा सर्वाधिक फटका पालू गावाला बसला. वादळी वाऱ्याने येथील अनेक घरांवरील सिमेंटचे पत्रे, कौले उडून गेली आहेत. त्यामुळे आंबा, काजू बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.लांजा तालुक्यात बुधवारी सायंकाळी विजांच्या कडकडाटासह पावसाने पालू गावात जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने पालू गावातील अनेक घरांवरील कौले, सिमेंट पत्रे उडवले. यामध्ये येथील ग्रामस्थ बंटी गाडे यांची दोन आंबा कलमे वादळी वाऱ्यामुळे मोडून पडली.विनोद अवसरे यांच्या घरावरील सुमारे १,२०० कौले उडून गेली आहेत. तसेच सागर गाडे, संदीप गाडे यांच्या घरावरील सिमेंट पत्रे उडून गेले आहेत. प्रकाश जावडेकर, सुरेश गाडे यांच्या घरावरील सिमेंटचे पत्रे, अशोक शिवराम खाके यांच्या फार्म हाऊसवरील पूर्ण छप्पर उडून गेले आहे. वादळी वाऱ्यासह काेसळलेल्या पावसामुळे सर्व ग्रामस्थांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRainपाऊस