शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे पाक प्रेम उतू चाललेय, ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे देशद्रोही”: एकनाथ शिंदे
3
भारतीय बाजारात उद्याच स्वस्तातली सात सीटर कार लाँच होणार; अर्टिगा, ट्रायबरला मिळणार टक्कर...
4
स्वस्त 'पर्सनल लोन'च्या शोधात आहात? 'या' ५ बँकांमध्ये मिळतोय सर्वात कमी व्याजदर; १२ लाखांचा EMI किती?
5
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
6
PM मोदी जॉर्डन-ओमान दौऱ्यावर, तर जयशंकर इजराइलमध्ये; भारताचा जगाला स्पष्ट संदेश..!
7
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी बुरखा हटवल्याने महिला डॉक्टर धक्क्यात; सरकारी नोकरी नाकारून सोडले राज्य
8
काव्या मारननं पारखलं सोनं! अनसोल्ड खेळाडूवर लावली बोली, त्यानं ४८ चेंडूत कुटल्या ७६ धावा
9
Post Office ची जबरदस्त स्कीम... घरबसल्या दर महिन्याला होईल २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे योजना, पाहा डिटेल्स
10
बुकिंग सुरू होताच 'या' कारवर तुटून पडले लोक, 24 तासांत 70000 यूनिट बूक; खिशात हवेत फक्त ₹21000
11
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
12
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
13
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
14
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
15
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
16
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
17
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
18
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
19
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: कामचुकार ठेकेदारांची पालकमंत्र्यांनी घेतली झाडाझडती

By शोभना कांबळे | Updated: June 5, 2023 14:14 IST

जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामे युद्धपातळीवर करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आदेश दिले.

रत्नागिरी : जिल्हा दौऱ्यावर आलेल्या मंत्री उदय सामंत यांनी आज जलजीवन मिशनच्या आढावा बैठकीत कामचुकारपणा करणाऱ्या ठेकेदारांना धारेवर धरत त्यांची चांगलीच झाडाझडती घेतली. जिल्ह्यातील जलजीवन मिशनची कामे युद्धपातळीवर करण्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी आदेश दिले.राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत हे आज रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या जलजीवन मिशनच्या कामाचा आढावा जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतला.जिल्ह्यात काही ठिकाणी भीषण पाणी टंचाई आहे.तर एकीकडे काही कामचोर ठेकेदार काम घेऊन ती कामे तशीच ताटकळत ठेवली आहेत. काही ठिकाणी तांत्रिक अडचणीत आहेत. यावेळेस कोटींचा निधी उपलब्ध असून, या कामात दिरंगाई करत असलेल्या अधिकारी ठेकेदार यांना पालकमंत्री उदय सामंत यांनी चांगलेच झापले. पाण्याचा प्रश्न उद्भवत असून, युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत