शहरं
Join us  
Trending Stories
1
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
2
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
3
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, वाघा बॉर्डरवर रांगा...
4
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
5
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
6
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
7
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
8
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
9
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
10
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
11
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
12
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
13
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
14
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
15
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
16
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
17
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
18
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
19
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
20
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?

सरकार मजबूत, मध्यावधीची चर्चा कशाला? - उद्योगमंत्री उदय सामंत 

By मनोज मुळ्ये | Updated: April 1, 2023 15:32 IST

जागा वाटप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही सक्षम नेते

रत्नागिरी : ज्यावेळी राजकारण अस्थिर असते, तेव्हा मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता असते. पण १७२ संख्याबळ जर शिंदे - फडणवीस यांच्यासोबत आहे, तर राजकीय अस्थिरतेचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची चर्चा करायचीच कशाला, असे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.राज्यात सातत्याने राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. वातावरण बिघडले असल्याने मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न सामंत यांना करण्यात आला. त्यावर आधी सामंत यांनी वातावरण बिघडलंय म्हणजे काय, असा मिश्किल प्रतिप्रश्न केला. १७२ लोक जर शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत असतील तर अस्थिरतेचा प्रश्न कुठे आला? त्यामुळे मध्यावधी निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.भाजपकडून शिंदे गटाला ४८ जागा दिल्या जातील, याबाबतच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, कुठलाही पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वच्या सर्व जागा लढवण्यावरच चर्चा करतोच. त्यात गैर काहीच नाही. त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. जागा वाटप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही सक्षम नेते आहेत. ते त्याबाबतचा निर्णय घेतील. यापुढील सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप युती म्हणूनच लढवल्या जातील, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतElectionनिवडणूक