शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

सरकार मजबूत, मध्यावधीची चर्चा कशाला? - उद्योगमंत्री उदय सामंत 

By मनोज मुळ्ये | Updated: April 1, 2023 15:32 IST

जागा वाटप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही सक्षम नेते

रत्नागिरी : ज्यावेळी राजकारण अस्थिर असते, तेव्हा मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता असते. पण १७२ संख्याबळ जर शिंदे - फडणवीस यांच्यासोबत आहे, तर राजकीय अस्थिरतेचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची चर्चा करायचीच कशाला, असे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.राज्यात सातत्याने राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. वातावरण बिघडले असल्याने मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न सामंत यांना करण्यात आला. त्यावर आधी सामंत यांनी वातावरण बिघडलंय म्हणजे काय, असा मिश्किल प्रतिप्रश्न केला. १७२ लोक जर शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत असतील तर अस्थिरतेचा प्रश्न कुठे आला? त्यामुळे मध्यावधी निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.भाजपकडून शिंदे गटाला ४८ जागा दिल्या जातील, याबाबतच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, कुठलाही पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वच्या सर्व जागा लढवण्यावरच चर्चा करतोच. त्यात गैर काहीच नाही. त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. जागा वाटप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही सक्षम नेते आहेत. ते त्याबाबतचा निर्णय घेतील. यापुढील सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप युती म्हणूनच लढवल्या जातील, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतElectionनिवडणूक