शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
3
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू
4
Hero: ड्युअल डिस्क ब्रेक्स, मल्टीपल राइडिंग मोड्स आणि बरेच काही; हिरो एक्सट्रीम १२५ आर लॉन्च!
5
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
6
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
7
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
8
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
9
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
10
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
11
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
12
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
13
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
14
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
15
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
16
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
17
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
18
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
19
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
20
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!

सरकार मजबूत, मध्यावधीची चर्चा कशाला? - उद्योगमंत्री उदय सामंत 

By मनोज मुळ्ये | Updated: April 1, 2023 15:32 IST

जागा वाटप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही सक्षम नेते

रत्नागिरी : ज्यावेळी राजकारण अस्थिर असते, तेव्हा मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता असते. पण १७२ संख्याबळ जर शिंदे - फडणवीस यांच्यासोबत आहे, तर राजकीय अस्थिरतेचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची चर्चा करायचीच कशाला, असे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.राज्यात सातत्याने राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. वातावरण बिघडले असल्याने मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न सामंत यांना करण्यात आला. त्यावर आधी सामंत यांनी वातावरण बिघडलंय म्हणजे काय, असा मिश्किल प्रतिप्रश्न केला. १७२ लोक जर शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत असतील तर अस्थिरतेचा प्रश्न कुठे आला? त्यामुळे मध्यावधी निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.भाजपकडून शिंदे गटाला ४८ जागा दिल्या जातील, याबाबतच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, कुठलाही पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वच्या सर्व जागा लढवण्यावरच चर्चा करतोच. त्यात गैर काहीच नाही. त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. जागा वाटप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही सक्षम नेते आहेत. ते त्याबाबतचा निर्णय घेतील. यापुढील सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप युती म्हणूनच लढवल्या जातील, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतElectionनिवडणूक