शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
3
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
4
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
5
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
6
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
7
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
8
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
9
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
11
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
12
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
13
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
14
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
15
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
16
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
17
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
18
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
19
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
20
नोकर भरतीचा गोंधळ आता तरी थांबणार का?; आता केरळच्या धर्तीवर होणार भरती प्रक्रिया

सरकार मजबूत, मध्यावधीची चर्चा कशाला? - उद्योगमंत्री उदय सामंत 

By मनोज मुळ्ये | Updated: April 1, 2023 15:32 IST

जागा वाटप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही सक्षम नेते

रत्नागिरी : ज्यावेळी राजकारण अस्थिर असते, तेव्हा मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता असते. पण १७२ संख्याबळ जर शिंदे - फडणवीस यांच्यासोबत आहे, तर राजकीय अस्थिरतेचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे मध्यावधी निवडणुकांची चर्चा करायचीच कशाला, असे मत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.राज्यात सातत्याने राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. वातावरण बिघडले असल्याने मध्यावधी निवडणुका होण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न सामंत यांना करण्यात आला. त्यावर आधी सामंत यांनी वातावरण बिघडलंय म्हणजे काय, असा मिश्किल प्रतिप्रश्न केला. १७२ लोक जर शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत असतील तर अस्थिरतेचा प्रश्न कुठे आला? त्यामुळे मध्यावधी निवडणुका होण्याची कोणतीही शक्यता नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.भाजपकडून शिंदे गटाला ४८ जागा दिल्या जातील, याबाबतच्या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, कुठलाही पक्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वच्या सर्व जागा लढवण्यावरच चर्चा करतोच. त्यात गैर काहीच नाही. त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही. जागा वाटप करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघेही सक्षम नेते आहेत. ते त्याबाबतचा निर्णय घेतील. यापुढील सर्व निवडणुका शिवसेना आणि भाजप युती म्हणूनच लढवल्या जातील, असेही ते म्हणाले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतElectionनिवडणूक