शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
5
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
6
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
7
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
8
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
9
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
10
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
11
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
12
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
13
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
14
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
15
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
16
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
17
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
18
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
19
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
20
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?

आंबा, काजू बागायतदारांना सरकसकट कर्जमाफी द्या; रत्नागिरीत भर पावसात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

By मेहरून नाकाडे | Updated: July 25, 2023 18:46 IST

शासनाच्या उदासीनतेबद्दल संताप 

रत्नागिरी : आंबा, काजू बागायतदारांना सरसकट कर्जमाफी देत सातबारा कोरा करा या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी मंगळवारी (दि.२५) बागायतदारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. भर पावसात आंबा-काजू बागायतदारांनी मोर्चा काढला तसेच दिवसभर धरणे आंदोलनही केले. आंदोलनात सहभागी संख्येवरून बागायतदारांची एकजूट निदर्शनास आली.‘शेतकरी एकजुटीचा विजय असो’, ‘आवाज कुणाचा शेतकऱ्यांचा’, अशा विविध घोषणा देत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेवर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बागायतदारांच्या प्रश्नाबाबत शासन, प्रशासनाच्या उदासीनतेचा तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.जिल्ह्यातील बागायतदारांना संपूर्ण कर्जमाफी, सातबारा कोरे करा, कोकणतील प्रदूषण कारखाने बंद झाले पाहिजे, फळपिक विम्याचे निकष बदलावे यांसह अनेक मागण्यांसाठी आंबा, काजू बागायतदारांनी मोर्चा काढला होता. बागायतदारांच्या प्रश्नावर शासनाचे लक्ष दिवसभर धरणे आंदोलनही केले. २०१४-१५ या वर्षांपासून २०२३-२४ पर्यंत सर्व शेतकऱ्यांचे व्याज व पुढील वर्षांसाठी ४ टक्के व्याजाने शासनाने कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे, शेतकऱ्यांचा कृषिपंप व घरगुती मीटरचे दर कमी करण्यात यावेत, शेतकऱ्यांना खते व औषधे खरेदी केलेल्या बिलावर शासनाने अनुदान देण्यात यावे, आंब्याच्या तसेच कोकणातील विविध पिकांच्या संशोधनासाठी रत्नागिरी येथे सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारण्यात यावी यांसह अन्य मागण्या बागायतदारांनी केल्या आहेत.यावेळी प्रकाश साळवी, कुमार शेट्ये, नंदकुमार मोहिते, मंगेश साळवी, मन्सूर काझी, सचीन आचरेकर, किरण तोडणकर, अशोक भाटकर मोर्चात सहभागी झाले होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीMangoआंबाFarmerशेतकरीagitationआंदोलन