शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काेल्हापूर-रत्नागिरी बसला आग, चालकाच्या प्रसंगावधानाने ५५ प्रवासी सुखरुप बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 12:18 IST

रत्नागिरी : कोल्हापूर- रत्नागिरी एसटी बसमधील चालक केबिनमधील गिअर लिव्हरशेजारी अचानक धूर आला. शाॅर्टसर्किटमुळे येथील रेक्झिन वितळल्याने अचानक पेट ...

रत्नागिरी : कोल्हापूर-रत्नागिरी एसटी बसमधील चालक केबिनमधील गिअर लिव्हरशेजारी अचानक धूर आला. शाॅर्टसर्किटमुळे येथील रेक्झिन वितळल्याने अचानक पेट घेतला. मात्र, चालक व वाहकांनी प्रसंगावधान राखत प्रवाशांना सुखरूपपणे बाहेर काढल्याने अनर्थ टळला.हा प्रकार रत्नागिरी शहरानजीकच्या गयाळवाडी फाटा येथे काल, साेमवारी दुपारी घडला.काेल्हापूर-रत्नागिरी (एमएच १४, बीटी ४९४५) ही गाडी साेमवारी सकाळी ११ वाजता काेल्हापूर बसस्थानकातून सुटली. या गाडीतून ५५ प्रवासी प्रवास करत हाेते. ही गाडी दुपारी रत्नागिरी शहरानजीकच्या गयाळवाडी फाटा येथे आली असता बसमधून अचानक धूर येऊ लागला. चालक केबिनमधील गिअर लिव्हरशेजारील रेक्झिन वितळून ते इंजिनला चिकटले आणि पेटले. चालकाने प्रसंगावधान राखत गाडी थांबविली.

त्यानंतर आपत्कालीन खिडकीतून प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. काही वेळाने धूर थांबल्याची खात्री केल्यावर चालकाने बस सुरू केली. त्यानंतर ही गाडी प्रवाशांसह सुखरूप रत्नागिरी आगारात आणण्यात आली. चालकाच्या वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी