शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

Ratnagiri: चिपळुणातील एन्रॉन पूल तब्बल पाच वर्षांनी वाहतुकीस खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:15 IST

२०२१च्या महापुरात हा पूल मध्यवर्ती भागात खचला

चिपळूण : महापुरात खचलेल्या गोवळकोट-पेठमाप येथील वाशिष्ठी नदीवरील एन्रॉन पुलाची दुरुस्ती अखेर पूर्णत्वास गेली आहे. तब्बल पाच वर्षांनी मंगळवारी सायंकाळपासून या पुलावरील वाहतूक सुरू झाली आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गासह चिपळूण बाजारपेठेतून गुहागरकडे येणाऱ्या जाणाऱ्या वाहतूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.चिपळूणमधील २२ जुलै २०२१च्या महापुरात हा पूल मध्यवर्ती भागात खचला. कोणतीही दुर्घटना घडू नये म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल वाहतुकीसाठी बंद केला होता. मात्र स्थानिक नागरिकांची आणि लोटे एमआयडीसीकडे जाणाऱ्या कामगारांचीही मोठी गैरसोय होत होती. शिवाय मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरची वाहतूक पेठमापच्या अंतर्गत मार्गावर वाढल्याने सातत्याने वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत होते. त्यामुळे या पुलाची तातडीने दुरुस्ती व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींसह स्थानिकांकडून प्रयत्न सुरू झाले. आमदार शेखर निकम यांनी विधानसभेत आवाज उठवल्यानंतर या पुलाच्या दुरुस्तीसाठी सुमारे १ कोटी ७० लाखांचा निधीही मंजूर करण्यात आला.या पुलाच्या कामासाठी आवश्यक बाबींची पूर्तता करून व तांत्रिक गोष्टी तपासून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुरुवातीला दोन वेळा निविदा काढल्या. मात्र, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पुन्हा तिसऱ्यांदा प्रक्रिया राबविल्यानंतर ठेकेदार कंपनीला कामाचे आदेश दिले. परंतु त्या कंपनीने उशिराने कामाला सुरुवात केली. पावसाळ्यातील कालावधी सोडला, तर गेल्या दोन वर्षांपासून या पुलाच्या खालच्या भागातील अंतर्गत दुरुस्ती सुरू होती.मात्र, आता अंतिम टप्प्यात पुलाच्या नवीन पाईल्वर बीमो बांधकाम, तात्पुरत्या कालावधीसाठी बीमवर लोड हस्तांतरण, विद्यमान पाईल आणि कॅपा नाश, बीमदरम्यान स्लॅबो बांधकाम पूर्ण केल्यानंतर दोन दिवसांपूर्वी या पुलावर लोड टेस्टिंग करण्यात आले. अवजड वाहतुकीसही पूल योग्य असल्याचा अहवाल आल्यानंतर मंगळवारी सायंकाळी पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुण