शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

रत्नागिरीत २३ कोटींचे वीजबिल थकले, आता भारनियमनाचे चटके?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 13:48 IST

रत्नागिरी : महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल भरले जात नसल्याने थकबाकीची रक्कम वाढत चालली आहे. जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ३९३ ...

रत्नागिरी : महावितरणच्या ग्राहकांकडून वीजबिल भरले जात नसल्याने थकबाकीची रक्कम वाढत चालली आहे. जिल्ह्यातील एक लाख पाच हजार ३९३ ग्राहकांकडे २३ कोटी ८८ लाखांची थकबाकी आहे. ही थकबाकी वेळेत वसूल न झाल्यास महावितरणच्या निकषानुसार ग्राहकांना भारनियमनाचे चटके साेसावे लागण्याची शक्यता आहे.जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी पथदीप ग्राहकांची आहे. पथदीपची १,६९० स्थानिक स्वराज्य संस्थाकडे ६ कोटी ८६ लाख रुपये थकबाकी आहे. थकबाकी भरण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडेही पाठपुरावा सुरू आहे. त्यापाठोपाठ ८२,३४५ घरगुती ग्राहकांकडे ६ कोटी ५० लाखांची थकबाकी आहे. वाणिज्यिक, कृषी, सार्वजनिक पाणीपुरवठा, औद्योगिक ग्राहकांकडेही कोट्यवधींची थकबाकी आहे.

महावितरणकडून फिडरनिहाय भारनियमन केले जाते. ज्या फिडरवर थकबाकीचे प्रमाण अधिक, विजेची चोरी, वीज गळती या निकषांच्या आधारे भारनियमन करण्यात येते. सध्या जिल्ह्यातही वीजचोरी, आकडा टाकण्याचे प्रकार वाढले आहेत. तसेच वीजबिल न भरण्याची मानसिकता वाढत आहे. त्यामुळे भविष्यात रत्नागिरी जिल्ह्यातही वर्गवारीनुसार भारनियमनाचे चटके साेसावे लागण्याची शक्यता आहे.

वीजबिल वेळेवर न भरल्यामुळे थकबाकी वाढली आहे. आर्थिक वर्ष समाप्ती आहे. त्यामुळे ग्राहकांनी वापरलेल्या विजेची बिले वेळेवर भरून महावितरणला सहकार्य करावे. अन्यथा वसुली पथकाला कारवाई करणे भाग पडेल. कारवाई टाळण्यासाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन यापैकी सोयिस्कर पर्यायाचा अवलंब करावा. - स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता, रत्नागिरी

घरगुतीग्राहक : ८२,३४५थकबाकी : ६ कोटी ५० लाख

वाणिज्यिकग्राहक ८२७६थकबाकी - २ कोटी ४४ लाख

औद्योगिकग्राहक : ७९६थकबाकी एक कोटी ८ लाख

कृषी पंपग्राहक : ८४३२थकबाकी २ कोटी ८५ लाख

पथदीपग्राहक : १६९०थकबाकी ६ कोटी ८६

सार्वजनिक पाणीपुरवठाग्राहक ११७५थकबाकी २ कोटी ५५- एकूण ग्राहक १,०५,३९३थकबाकी २३ कोटी ८८

चिपळूण विभागग्राहक २७,१७७थकबाकी ५ कोटी ४० लाख

खेड विभागग्राहक २९,८६०थकबाकी ७ कोटी २१ लाख

रत्नागिरी विभागग्राहक ४८,३५६थकबाकी २३ कोटी ८८ लाख

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीelectricityवीजmahavitaranमहावितरण