शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

गेली तीन वर्षे लाटांचा मारा खात बसरा स्टार जहाज एकाच जागी, मिऱ्या समुद्र किनारी पडलंय अडकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 16:25 IST

महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डकडून वारंवार जहाज मालकाशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

रत्नागिरी : येथील मिऱ्या समुद्र किनारी अडकून पडलेले बसरा स्टार जहाज बाहेर काढण्यासाठी दुबईतील एजन्सीने अनुत्सुकता दाखविली आहे. त्यामुळे हे जहाज अजूनही लाटांचा मारा सहन करत किनाऱ्यावर उभे आहे.हे इंधनवाहक जहाज दक्षिण आफ्रिकेहून ते शारजा दुबईला निघाले होते. निसर्ग चक्रीवादळामुळे हे जहाज भरकटून मिऱ्या समुद्र किनाऱ्यावर ३ जून २०१९ ला आले हाेते. तांत्रिक बिघाडामुळे ते जहाज भगवती बंदरापासून काही अंतरावर नांगरून ठेवले होते; मात्र अजस्त्र लाटांच्या तडाख्यात नांगर तुटून हे जहाज भरकटत मिऱ्या समुद्र किनारी लागले. या जहाजामध्ये १३ क्रूजर होते. मेरिटाईम बोर्ड, पोलीस, तटरक्षक दल आदींच्या मदतीने रेस्क्यू करून त्यांचा जीव वाचवण्यात यंत्रणेला यश आले. त्यानंतर प्रशासनाने त्यांच्या मध्यस्थीने कंपनीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मेरिटाईम बोर्डाचा युनायटेड दूतावासाशी अरब आमिरातीच्या पत्रव्यवहार सुरू आहे.महाराष्ट्र मेरिटाईम बोर्डकडून वारंवार जहाज मालकाशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. सरकारच्या डीजी शिपिंग कंपनीचे तांत्रिक अधिकारी (टेक्निशियन), जहाजाचे कॅप्टन, कर्मचारी आदींच्या साहाय्याने जहाजावरील जळके ऑईल काढण्यात आले. त्यानंतर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हे जहाज काढणार असल्याचे निश्चित झाले आहे; मात्र त्यातही तांत्रिक अडचणी आल्याने काेट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. खर्चामुळे एजन्सीने जहाज काढण्याबाबत अनुत्सुकता दाखवली.अनेक अडचणी आल्याने गेल्या तीन वर्षांपासून हे जहाज अद्यापही मिऱ्या समुद्र किनाऱ्यावरच पावसासह लाटांचा मारा झेलत उभे आहे. त्याबाबत अजूनही कोणताही तोडगा काढण्यात आले नाही.

केंद्राकडून तांत्रिक मंजुरी नाहीहे जहाज भंगारात काढण्यासाठी गाेव्याच्या एजन्सीशी पत्रव्यवहार करण्यात आला. त्यानंतर स्थानिक पातळीवरील काही लाेकांना एकत्र येत याचा ठेका घेण्याचे ठरविले. स्थानिक एजन्सीकडून हे जहाज काढण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार हाेते. मात्र, केंद्राकडून तांत्रिक मंजुरी न मिळाल्याने ते कामही रखडले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी