शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
'या' क्षेत्रात भारत अमेरिका-रशिया आणि फ्रान्सच्या पुढे; पाकिस्तानचं तर यादीत नावही नाही
5
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
6
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
7
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
8
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
9
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
10
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
11
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
12
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
13
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
14
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
15
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
16
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
17
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
18
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
19
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
20
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल

डाॅ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंचतर्फे सन्मानपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:25 IST

खेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र या साहित्यिक संस्थेतर्फे गेले एक वर्षभर आपला जीव धोक्यात घालून कोरोना ...

खेड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र या साहित्यिक संस्थेतर्फे गेले एक वर्षभर आपला जीव धोक्यात घालून कोरोना महामारीत योद्ध्याप्रमाणे काम करणाऱ्या ५५ जणांना महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

डॉक्टर, परिचारिका, पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी, शिक्षक, पत्रकार आणि सफाई कामगार, अंत्यसंस्कार करणारे कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, विविध सामाजिक संघटना, आपल्याला अन्नधान्याची सुविधा निर्माण करून देणारे व्यावसायिक आणि सरकार हे खऱ्या अर्थाने आपल्यासाठी देवदूत आहेत. त्याच्या या महान कर्तबगारीचा गौरव करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र या संस्थेने महाराष्ट्र दिनानिमित्त महाराष्ट्रातील ५५ जणांना सन्मानपत्र देऊन त्याचा विशेष गौरव केला. हे सन्मानपत्र त्यांना ऑनलाइन प्रणालीद्वारे प्रदान करण्यात आले. या उपक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्रचे संस्थापक मनोज जाधव, सुरेश कुराडे, सुनील सुरेखा, जितेंद्र मोहिते यांनी सहभाग घेतला.