शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

CoronaVirus Lockdown : मिऱ्या बंधाऱ्याच्या दुरूस्ती निधीत कपात, लॉकडाऊनचा बसला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 13:32 IST

लॉकडाऊनमुळे शासनाने विकासकामांना मंजूर झालेल्या निधीला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रत्नागिरीतील मिऱ्या बंधाऱ्याचे दुरुस्ती कामाचाही समावेश आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी मंजूर झालेल्या ९८ लाखांच्या प्रस्तावाला या निर्णयाचा फटका बसला आहे.

ठळक मुद्देमिऱ्या बंधाऱ्याच्या दुरूस्ती निधीत कपात, लॉकडाऊनचा बसला फटकाशासन आदेशानुसार मंजूर विकासनिधीला ३३ टक्के कात्री, ९८ लाखांचा प्रस्ताव

रत्नागिरी : लॉकडाऊनमुळे शासनाने विकासकामांना मंजूर झालेल्या निधीला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रत्नागिरीतील मिऱ्या बंधाऱ्याचे दुरुस्ती कामाचाही समावेश आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी मंजूर झालेल्या ९८ लाखांच्या प्रस्तावाला या निर्णयाचा फटका बसला आहे.रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या येथील रहिवाशांना दरवर्षी पावसाळ्यात भरतीच्या पाण्याचा सामना करावा लागतो. येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामासाठी आजवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले, तरीही मिऱ्यावासियांच्या डोक्यावरचे संकट दूर झालेले नाही. मिऱ्या बंधाऱ्याच्या सर्वेक्षणानंतर पावसाळ्यात धोका किंवा वाहून जाणारी सात ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. त्यांच्या दुरूस्तीचा ९८ लाखांचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता.

निसर्ग चक्रीवादळामुळे या ठिकाणांना आणखीन धोका निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेले अडीच महिने लॉकडाऊन असल्याने राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे राज्य शासनाने विकासकामांना मंजूर झालेल्या निधीमध्ये ३३ टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.या निर्णयामुळे मिऱ्या बंधाऱ्याच्या ९८ लाखांच्या दुरूस्ती प्रस्तावालाही कात्री लागणार आहे. या प्रस्तावातील अंदाजित रकमेलाही कात्री लागणार असल्याच्या निर्णयाला मंत्री उदय सामंत यांनीही दुजोरा दिला आहे. या बंधाºयाची तातडीची दुरूस्ती सुरू करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMirkarwada Bandarमिरकरवाडा बंदरRatnagiriरत्नागिरी