लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिरकरवाडा बंदर

मिरकरवाडा बंदर

Mirkarwada bandar, Latest Marathi News

खलाशांअभावी अजून नौका बंदच, परप्रांतातील खलाशी बेपत्ताच - Marathi News | Boats are still closed due to lack of sailors, sailors from other provinces are missing | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :खलाशांअभावी अजून नौका बंदच, परप्रांतातील खलाशी बेपत्ताच

CoronaVirus, boat, ratnagirinews, Mirkarwada Bandar कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी लाखो रुपयांची रक्कम ॲडव्हान्स घेऊनही अनेक नौकांवरील खलाशी अजूनही परतलेले नाहीत. त्यामुळे नौका मालक अडचणीत आले आहेत. ...

अखेर २० खाड्यांमधील गाळ उपसा करणार?, चेंडू आयुक्तांकडे - Marathi News | Will the sludge be removed from 20 creeks in the end? The ball goes to the commissioner | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अखेर २० खाड्यांमधील गाळ उपसा करणार?, चेंडू आयुक्तांकडे

Mirkarwada Bandar, ratnagirinews, वर्षानुवर्षे समुद्राच्या खाड्यांमधील गाळ उपसा न झाल्याने या खाड्या धोकादायक बनल्या आहेत. या खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने नौका अपघातग्रस्त होत आहेत. दुर्घटना टाळण्यासाठी येथील सहाय्यक मत्स्य संचालक ...

पांढरा समुद्र ते मिऱ्या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा : उदय सामंत - Marathi News | Complete the work from the White Sea to Mirya dam as soon as possible, Minister Uday Samant suggested in the meeting | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पांढरा समुद्र ते मिऱ्या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा : उदय सामंत

पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे बंधाऱ्याचे काम करत असताना येथील पूर्ण भागाचे संरक्षण होईल, यातून येथील पर्यटनाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल, याचा विचार करुन या बंधाऱ्याचे काम करा. तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मं ...

CoronaVirus Lockdown : मिऱ्या बंधाऱ्याच्या दुरूस्ती निधीत कपात, लॉकडाऊनचा बसला फटका - Marathi News | CoronaVirus Lockdown: Loss of funds for repair of Mirya Dam | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :CoronaVirus Lockdown : मिऱ्या बंधाऱ्याच्या दुरूस्ती निधीत कपात, लॉकडाऊनचा बसला फटका

लॉकडाऊनमुळे शासनाने विकासकामांना मंजूर झालेल्या निधीला कात्री लावण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये रत्नागिरीतील मिऱ्या बंधाऱ्याचे दुरुस्ती कामाचाही समावेश आहे. बंधाऱ्याच्या दुरुस्ती कामासाठी मंजूर झालेल्या ९८ लाखांच्या प्रस्तावाला या निर्णयाचा फटका बस ...

मासेमारी बंदीचे रत्नागिरीत सर्वाधिक उल्लंघन?, दहा नौकांवर कारवाई - Marathi News | Most violation of fishing ban in Ratnagiri ?, action against ten boats | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मासेमारी बंदीचे रत्नागिरीत सर्वाधिक उल्लंघन?, दहा नौकांवर कारवाई

राज्य सरकारने १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांसाठी सागरी मासेमारीला पावसाळ्यात बंदी घातली आहे. मात्र, बंदी आदेश झुगारून अद्याप मासेमारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

मिरकरवाडा टप्पा -२चे काम सुरू, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये नवीन बंदर होणार - Marathi News | The work of Mirkarwada Tappa-2 will be started, new harbor will be in Sindhudurg and Raigad | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मिरकरवाडा टप्पा -२चे काम सुरू, सिंधुदुर्ग, रायगडमध्ये नवीन बंदर होणार

कोकणातील बंदरांच्या विकासासाठी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद करण्यात आली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातील बंदरांसाठी ३१२ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये रत्नागिरीतील मिरकरवाडा टप्पा - २चा समावेश आहे, तर सिंधुदुर्गा ...

रत्नागिरी : मिऱ्याप्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांनी पत्तनच्या अधिकाऱ्यांना खडसावले - Marathi News | Ratnagiri: Waiting for only 16 crore works in 5 years? Milk Procedure: District Collector attacked the port officials | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :रत्नागिरी : मिऱ्याप्रकरण : जिल्हाधिकाऱ्यांनी पत्तनच्या अधिकाऱ्यांना खडसावले

शासनाकडूनच निधी आला नाही तर गोष्ट वेगळी. पण निधी मंजूर होऊनही तुम्ही दोन दोन वर्षे घालवता. मिऱ्या येथे केलेले काम १६ कोटींचे झाले म्हणता तर मग पंधरा वर्षे त्यात दुरूस्तीच करायला नको होती. पाच वर्षांच्या आतच काम पुन्हा करावे लागले तर कोण देणार निधी, अ ...

रत्नागिरी : पावसाळी सागरी अतिक्रमणाचा मिऱ्यासह अनेक गावांना धोका - Marathi News | Ratnagiri: Many villages with monsoon in the rainy season of encroachment are threatened | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी : पावसाळी सागरी अतिक्रमणाचा मिऱ्यासह अनेक गावांना धोका

रत्नागिरी तालुक्यातील मिऱ्या गाव तसेच रत्नागिरी शहराचा सागरी भाग व परिसरातील अन्य गावांना पावसाळ्यात सागरी अतिक्रमणाचा धोका आहे. मिऱ्या गावात सागरी प्रतिबंधासाठी उभारण्यात आलेल्या २५४ मीटर दगडी धूप प्रतिबंधक बंधारा खचून अनेक ठिकाणी कोसळल्याने भगदाडे ...