शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

जिल्हाधिकारी खुर्ची जप्ती प्रकरण: न्यायालयाच्या कार्यप्रणालीवर बोलणे हा न्यायालयाचा अवमान - उदय सामंत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 15:04 IST

दाद मागण्याची सूचना

रत्नागिरी : न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आम्ही शंभर टक्के आदर करतो. मात्र, न्यायालयाच्या कार्यप्रणालीवर बाहेर बोलणे, चर्चा करणे हा न्यायालयाचा अवमान आहे, असे स्पष्ट मत राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत मांडले. याबाबत न्यायालयात दाद मागावी, अशी सूचना आपण केल्याचेही त्यांनी सांगितले.जिल्हाधिकारी यांची खुर्ची जप्त करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाबाबत रत्नसागर रिसॉर्टचे संचालक उद्योजक प्रताप सावंत यांनी रत्नागिरीत पत्रकार परिषद घेतली हाेती. याबाबत मंत्री सामंत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आम्ही शंभर टक्के आदर करताे. परंतु, न्यायालयाने निकाल दिल्यानंतर त्या उद्याेजकाने ज्या पद्धतीने भावना व्यक्त केल्या आहेत, या संस्कृतीला शोभेशा नाहीत. खुर्ची जप्त करण्याचा जो निकाल दिला हाेता त्याची काही कार्यप्रणाली न्यायालयात ठरलेली आहे. न्यायालयात ठरलेल्या कार्यप्रणालीवर बाहेर चर्चा करणे हे न्यायालयाचा अवमान आहे. जिल्हाधिकारी यांना सांगितले की, न्यायालयाच्या निर्णयाचा मान-सन्मान राखला पाहिजे. न्यायालयाने जे निर्देश दिले त्याचे पालन झाले पाहिजे. या संदर्भात प्रांतांनी जी प्रक्रिया करायची हाेती ती केलेली आहे, असे त्यांनी सांगितले.

आम्हाला काेणाच्या सल्ल्याची गरज नाहीही जागा काेणाकडे आहे, त्यापेक्षा निकाल लागल्यावर खासगी कंपनीने त्याच्यावर टीकाटिप्पणी करणे याेग्य नाही. आम्हाला माहिती आहे त्या जागेवर काय करायचे आहे, पर्यटन कसे विकसित करायचे, यासाठी आम्हाला काेणाच्याही सल्ल्याची आवश्यकता नाही. मात्र, बाहेरील व्यक्ती रत्नागिरीत येऊन जिल्हाधिकारी यांची खुर्ची जप्त केल्याचे समाधान व्यक्त करते हे खेदजनक आहे, असेही मंत्री सामंत म्हणाले.

महिनाभरात बसस्थानकाचे लाेकार्पणयेत्या महिनाभरात रत्नागिरीतील बसस्थानकाचे लाेकार्पण करण्यात येईल. संपूर्ण महाराष्ट्रातील अत्याधुनिक आणि एक हायटेक बसस्थानक रत्नागिरीमध्ये बघायला मिळेल.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcollectorजिल्हाधिकारीministerमंत्रीUday Samantउदय सामंत