शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
5
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
6
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
7
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
8
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
9
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
10
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
11
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
12
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
13
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
14
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
15
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
16
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
17
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
18
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
19
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
20
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू

चिपळूण, खेडमध्ये जलप्रलय, जनजीवन ठप्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2019 10:15 IST

संततधार अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथे पूर आला आहे. या दोन्ही शहरातील मुख्य बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत.

रत्नागिरी - संततधार अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण आणि खेड येथे पूर आला आहे. या दोन्ही शहरातील मुख्य बाजारपेठा पाण्याखाली गेल्या आहेत. जगबुडी आणि वाशिष्ठी नदीचे पाणी वाढल्याने मुंबई-गोवा महामार्ग अजूनही बंदच आहे.गेला आठवडाभर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र सायंकाळपासून पावसाचा जोर वाढला. चिपळूणमध्ये मध्यरात्रीपासून बाजारपेठेत पाण्याची पातळी वाढू लागली. पहाटे चार वाजता बाजारपेठेत पाणीचपाणी झाले होते. खेर्डी येथेही रस्त्यावर पाणी असल्याने वाहतुकीचा वेग मंदावला आहे.

चिपळूणप्रमाणेच खेड येथेही बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. खेडमध्ये शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासूनच जगबुडीने धोक्याची पातळी गाठली होती. शहराच्या बाजारपेठेत रात्रीच पाणी शिरू लागले. पावसाचा जोर कायम राहिल्याने पहाटेच्या सुमारास बाजारपेठ पाण्याखाली गेली.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी