शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

मुख्यमंत्र्यांनी कोकण भेटीत टाळला नाणारचा उल्लेख

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2020 02:24 IST

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात शिवसेनेने या प्रकल्पाला मोठा विरोध केला होता.

रत्नागिरी : गणपतीपुळे येथील १०२ कोटींच्या विकास आराखड्याच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित सभेत सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बहुचर्चित नाणार प्रकल्पाचा उल्लेखही केला नाही. नाणारच नाही तर कोकणातील कोणत्याही प्रकल्पाबाबत त्यांनी गणपतीपुळे येथील कार्यक्रमावेळी काहीच भूमिका मांडली नाही.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात शिवसेनेने या प्रकल्पाला मोठा विरोध केला होता.रत्नागिरी राजापूर तालुक्यातील आयलॉग प्रकल्पासह नाणार प्रकल्पाला आपला पाठिंबा असल्याचा मुद्दा प्रकल्प परिसरातील शिवसेना पदाधिकारी तसेच ग्रामस्थ गेले काही दिवस पोटतिडकीने मांडत असताना मुख्यमंत्र्यांनी मात्र त्यावर काहीही भाष्य केले नाही. त्यामुळे या प्रकल्पाबाबत शिवसेनेने नरमाईची भूमिका तर घेतली नाही ना, असा कोकणवासियांचा अंदाज आहे. गणपतीपुळे येथील कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांनी रस्त्यांसाठी २00 कोटी तर साकवांसाठी १00 कोटी रूपयांची मागणी केली.भास्कर जाधव यांचेनाराजी नाट्यगणपतीपुळे येथे शिवसेना आमदार भास्कर जाधव यांचे नाराजी नाट्य समोर आले. मुख्यमंत्री व्यासपीठावर आले तेव्हा जाधव मात्र लांबच्या खुर्चीत बसले होते. खासदार विनायक राऊत यांनी त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जाधव यांनी त्यांचा हात झटकला. मंत्रिपद न मिळाल्यानेच जाधव यांची ही नाराजी आहे का, अशी चर्चा होती. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRatnagiriरत्नागिरी