शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सत्तेच्या मस्तीतून भाजपात उद्धटपणा -अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 04:25 IST

केंद्रासह राज्यातील सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

राजापूर (रत्नागिरी) : केंद्रासह राज्यातील सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सत्तेमुळे आलेल्या मस्तीमुळे यांचा उद्धटपणा वाढला असून, त्यांना सत्तेतून हाकलून देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी राजापुरात केली.केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराविरोधात प्रदेश काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू असून, सहाव्या टप्प्यात तिचे कोकणात आगमन झाले. मंगळवारी यात्रा राजापुरात दाखल झाली.साडेचार वर्षांपूर्वी जनतेला मोठी आश्वासने देऊन भाजपाची सरकारे केंद्र व राज्यात सत्तेवर आली. मात्र, नंतर त्यांनी ज्या पध्दतीने कारभार केला ते पाहता ही सरकारे कशी अपयशी ठरली ते दिसून आले आहे. नोटाबंदी फसली, जीएसटी फसली, आज यांच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, शेतकरी सुखी नाहीत, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. यांच्या राज्यात कुणीच सुरक्षित राहिलेला नाही, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण