शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

सत्तेच्या मस्तीतून भाजपात उद्धटपणा -अशोक चव्हाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2019 04:25 IST

केंद्रासह राज्यातील सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

राजापूर (रत्नागिरी) : केंद्रासह राज्यातील सरकार सर्वच आघाड्यांवर पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सत्तेमुळे आलेल्या मस्तीमुळे यांचा उद्धटपणा वाढला असून, त्यांना सत्तेतून हाकलून देण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी राजापुरात केली.केंद्र व राज्य सरकारच्या कारभाराविरोधात प्रदेश काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा सुरू असून, सहाव्या टप्प्यात तिचे कोकणात आगमन झाले. मंगळवारी यात्रा राजापुरात दाखल झाली.साडेचार वर्षांपूर्वी जनतेला मोठी आश्वासने देऊन भाजपाची सरकारे केंद्र व राज्यात सत्तेवर आली. मात्र, नंतर त्यांनी ज्या पध्दतीने कारभार केला ते पाहता ही सरकारे कशी अपयशी ठरली ते दिसून आले आहे. नोटाबंदी फसली, जीएसटी फसली, आज यांच्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत, शेतकरी सुखी नाहीत, कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. यांच्या राज्यात कुणीच सुरक्षित राहिलेला नाही, असा आरोप अशोक चव्हाण यांनी केला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण