शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

भाजपला अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील, रामदेवबाबांनी केलं भाकित

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 14:04 IST

निवडणुकीत भारतीय जनता पक्ष रसातळाला जाईल, असे वक्तव्य काहींनी केले होते. मात्र असे काही होणार नाही

रत्नागिरी : पाच राज्यांतील निवडणुकांचे निकाल लवकरच समोर येणार आहेत. निवडणुकीत भारतीय जनता पक्ष रसातळाला जाईल, असे वक्तव्य काहींनी केले होते. मात्र असे काही होणार नाही तर भाजपला अपेक्षेप्रमाणे जागा मिळतील. केजरीवाल यांनाही चांगल्या कामाची पावती मिळेल. वास्तविक निवडणुका ही एक परीक्षा आहे. सर्व पक्षांना निवडणुकांच्या माध्यमातून आत्ममूल्यांकन करण्याची संधी असल्याचे प्रतिपादन रामदेवबाबा यांनी केले.महिला पतंजली योग समिती महाराष्ट्र (पश्चिम) तर्फे रत्नागिरीत प्रात:कालीन योग शिबिर व प्रांतिक महिला संमेलन आयोजित करण्यात आले असून, त्यासाठी रामदेव बाबा रत्नागिरीत आले असता त्यांनी पत्रकार परिषदेत मार्गदर्शन केले.गेली नऊ वर्ष मी ‘नि:पक्ष’ राहून कार्यरत असून, सर्वांचा आदर, सन्मान करीत असल्याचे सांगितले. अकरा वर्षांनंतर रत्नागिरी आलो असून, लोकमान्य टिळक व स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना प्रथम अभिवादन केल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनानंतर दोन वर्षांनंतर रत्नागिरीत प्रथम कार्यक्रम होत आहे.गेली ४५ वर्षे मी योग करीत असून, ३० वर्षे लोकांकडून करवून घेत आहे.  २०० कोटी लोक योग करीत आहेत. देश आरोग्यदृष्ट्या शक्तिशाली व विश्वाचे अग्रगण्य राष्ट्र बनावे हा उद्देश आहे. शिक्षण, आरोग्य, आर्थिकदृष्ट्या भारत २०३५ पर्यंत संपन्न व्हावा, यासाठी योगाच्या माध्यामातून आपले प्रयत्न आहेत, असे त्यांनी सांगितले.महिला दिनाचे औचित्य साधून रत्नागिरीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक कुटुंबात असाध्य व्याधींनी ग्रस्त रुग्ण आहेत.  नागरिकांना रोगमुक्त, नाशमुक्त, तंटामुक्त पाहण्याची इच्छा असून, योगाच्या माध्यमातून शक्य असल्याचे रामदेव बाबा यांनी यावेळी सांगितले.

उदय सामंत यांच्यामुळे जिल्ह्याचा भाग्योदय

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे चांगले काम करीत असून, रत्नागिरी जिल्ह्यात उदय सामंत यांच्यामुळे भाग्योदय होत आहे. केंद्रात चांगले काम सुरु असल्याने देशाच्या विकासासाठी सर्वांचे नक्कीच चांगले प्रयत्न आहेत. उदय सामंत राष्ट्र निष्ठा व योग निष्ठा प्रेमी असल्याचे सांगून त्यांचे वडील उद्योजक अण्णा सामंत यांनाही आपणासंबंधी आनंद, प्रेम असल्याचे रामदेवबाबा यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBJPभाजपाElectionनिवडणूक