शहरं
Join us  
Trending Stories
1
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
2
"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
3
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
4
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
5
मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
6
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
7
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
8
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
9
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
10
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
11
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
12
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
13
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
14
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
15
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
16
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
17
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
18
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
19
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
20
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?

ठाण्यात बर्ड फ्लूची एंट्री! मंत्री सुनील केदार यांनी दिली महत्वाची माहिती, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 13:51 IST

प्रशासनाची टीम त्याठिकाणी कार्यरत आहे. पक्षांचे नमुने घेण्यात आले असून..

रत्नागिरी : ठाण्याच्या शहापूरमधील एका कुक्कुट पालन केंद्रातील ३०० कोंबड्या मृत्यूमुखी पडल्या, सध्या प्रशासनाची टीम त्याठिकाणी कार्यरत आहे. पक्षांचे नमुने घेण्यात आले असून, हे नमुने तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत. त्याचा अहवाल सायंकाळपर्यंत प्राप्त हाेईल, अशी माहिती पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदाररत्नागिरी येथे पत्रकारांशी बाेलताना दिली.

हा भाग सील करण्यात आला आहे. दक्षता म्हणून तेथून पसरणार नाही यासाठी उपाययाेजना करण्यात येत आहे. नुकसानाबाबत धाेरणानुसार शासन मदत करेल, असेही त्यांनी सांगितले.रत्नागिरीत आज (शुक्रवार) काॅंग्रेस ओबीसी सेलतर्फे भाजप सरकारविराेधात माेर्चाचे आयाेजन करण्यात आले आहे. या माेर्चासाठी मंत्री सुनील केदार रत्नागिरीत आले हाेते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ठाणे - शहापूर येथील बर्ड फ्ल्यूबाबत पत्रकारांना माहिती दिली.

ते म्हणाले की, जे नुकसान झाले आहे त्याला मदतीची भूमिका शासनाची हाेती. आजही आहे. काही विशिष्ट काळजी घेतली पाहिजे. अचानक हा विषाणू कसा आला याचीही वैज्ञानिकदृष्ट्या चाैकशी करु. कायमस्वरुपी कसे थांबवता येईल, कशी काळजी घ्यावी लागेल याबाबतही विचार केला जाईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा उद्याेग आहे.अलीकडच्या काळात तरुण स्वयंराेजगार म्हणून हा उद्याेग करत आहेत. याला सांभाळण्याची भूमिका व कर्तव्य शासनाची आहे. शासन त्यात नक्की लक्ष घालेल आणि यापुढे असे हाेणार नाही, याची काळजी घेऊ, असेही मंत्री केदार यांनी सांगितले.त्या भागातील पक्ष्यांची विल्हेवाट लावण्याचा निर्णय झाला आहे का, यावर बाेलताना मंत्री सुनील केदार यांनी सांगितले की, त्या पूर्वीपासूनच मार्गदर्शक तत्वे पहिल्यापासूनच आहे. ज्याठिकाणी हा संसर्ग हाेताे, ताे इतर भागात पसरू नये याची काळजी घेतली जाते.या राेगाची व्याप्ती अधिक असते. हा राेग पसरला तर पक्षी २४ तासही राहत नाही. पाेल्ट्रीमध्ये हजाराे पक्षी असतात तेवढे नुकसान राज्य आणि उद्याेजकाला परवडणारे नाही, त्यामुळे त्याठिकाणी काळजी घेण्यात आली आहे, असेही मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBird Fluबर्ड फ्लूSunil Kedarसुनील केदार