शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

फडणवीस सरकारमुळे मोठे नुकसान  : भास्कर जाधव यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 16:57 IST

politics, Shiv Sena, Chiplun, Ratnagiri, Bhaskar Jadhav मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी कोकणचे प्रचंड नुकसान केले आणि ते त्यांनी जाणूनबुजून केले, असा गंभीर आरोप आमदार भास्कर जाधव यांनी येथे केला. तसेच आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आदेशही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना दिले.

ठळक मुद्देफडणवीस सरकारमुळे मोठे नुकसान : भास्कर जाधवचिपळुणातील शिवसेना मेळाव्यात भास्कर जाधव यांची टीका

चिपळूण : मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी कोकणचे प्रचंड नुकसान केले आणि ते त्यांनी जाणूनबुजून केले, असा गंभीर आरोप आमदार भास्कर जाधव यांनी येथे केला. तसेच आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आदेशही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना दिले.गुहागर मतदार संघात समाविष्ट असलेल्या चिपळूण तालुक्यातील ७२ गावातील शिवसैनिकांचा मेळावा कोंढे रिगल सभागृह येथे गुरुवारी आयोजित केला होता. या मेळाव्याला आमदार जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख संदीप सावंत, जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा खांडेकर, सभापती धनश्री शिंदे, अरुण चव्हाण, युवा सेना तालुकाप्रमुख उमेश खताते, शरद शिगवण, उपतालुकप्रमुख संभाजी खेडेकर उपस्थित होते.यावेळी जाधव म्हणाले की, मला आता प्रतिस्पर्धी राहिलेला नाही. कारण मी मतदारसंघ विकासकामावर उभा केला आहे. ज्या-ज्यावेळी मी वेगळा निर्णय घेतला, त्या-त्यावेळी जनता माझ्याबरोबर राहिली. त्याचे कारणच हेच आहे की, मी कामानेच लोकांची मने जिंकली आहेत आणि माझ्यासमोर जो उभा राहिला तो परत कधी निवडून आला नाही आणि मतदार संघात पुन्हा दिसलाही नाही. भास्कर जाधव ६ वेळा जिंकून आला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. शासनाच्या माध्यमातून १४ कोटी रुपये मतदार संघासाठी आणले आहेत. दिवाळीनंतर मतदार संघातील सर्व नळपाणी योजना मंजूर करून घेणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरीBhaskar Jadhavभास्कर जाधव