शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
2
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
3
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
4
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
5
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
6
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
7
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
8
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
9
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
10
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
11
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
12
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
13
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
14
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
15
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
16
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
17
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
18
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
19
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
20
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...

फडणवीस सरकारमुळे मोठे नुकसान  : भास्कर जाधव यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 16:57 IST

politics, Shiv Sena, Chiplun, Ratnagiri, Bhaskar Jadhav मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी कोकणचे प्रचंड नुकसान केले आणि ते त्यांनी जाणूनबुजून केले, असा गंभीर आरोप आमदार भास्कर जाधव यांनी येथे केला. तसेच आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आदेशही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना दिले.

ठळक मुद्देफडणवीस सरकारमुळे मोठे नुकसान : भास्कर जाधवचिपळुणातील शिवसेना मेळाव्यात भास्कर जाधव यांची टीका

चिपळूण : मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी कोकणचे प्रचंड नुकसान केले आणि ते त्यांनी जाणूनबुजून केले, असा गंभीर आरोप आमदार भास्कर जाधव यांनी येथे केला. तसेच आगामी स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आदेशही त्यांनी यावेळी शिवसैनिकांना दिले.गुहागर मतदार संघात समाविष्ट असलेल्या चिपळूण तालुक्यातील ७२ गावातील शिवसैनिकांचा मेळावा कोंढे रिगल सभागृह येथे गुरुवारी आयोजित केला होता. या मेळाव्याला आमदार जाधव, जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषद सदस्य विक्रांत जाधव, तालुकाप्रमुख संदीप सावंत, जिल्हा परिषद सदस्या ऋतुजा खांडेकर, सभापती धनश्री शिंदे, अरुण चव्हाण, युवा सेना तालुकाप्रमुख उमेश खताते, शरद शिगवण, उपतालुकप्रमुख संभाजी खेडेकर उपस्थित होते.यावेळी जाधव म्हणाले की, मला आता प्रतिस्पर्धी राहिलेला नाही. कारण मी मतदारसंघ विकासकामावर उभा केला आहे. ज्या-ज्यावेळी मी वेगळा निर्णय घेतला, त्या-त्यावेळी जनता माझ्याबरोबर राहिली. त्याचे कारणच हेच आहे की, मी कामानेच लोकांची मने जिंकली आहेत आणि माझ्यासमोर जो उभा राहिला तो परत कधी निवडून आला नाही आणि मतदार संघात पुन्हा दिसलाही नाही. भास्कर जाधव ६ वेळा जिंकून आला आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. शासनाच्या माध्यमातून १४ कोटी रुपये मतदार संघासाठी आणले आहेत. दिवाळीनंतर मतदार संघातील सर्व नळपाणी योजना मंजूर करून घेणार असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :PoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरीBhaskar Jadhavभास्कर जाधव