शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राजा रघुवंशी हत्याकांडातील आरोपीला पाहताच राग अनावर, प्रवाशाने ऑन कॅमेरा सणसणीत लगावली, VIDEO व्हायरल
3
शुभांशू शुक्ला यांची अंतराळ मोहीम पुन्हा स्थगित; ऑक्सिजन गळतीमुळे मिशनला लागला ब्रेक
4
बॉलिवूड अभिनेत्रीला स्टेज ४ ब्रेस्ट कॅन्सरचं निदान, लेकीला अमेरिकेला पाठवलं; म्हणाली...
5
"हो, मी बाबा होणार आहे...", अरबाज खानने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "नर्व्हस आहेच..."
6
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
7
घरातून पळून जाऊन लग्न करणाऱ्या जोडप्यांना दणका, हायकोर्टाच्या आदेशानंतर नियमात बदल!
8
SIP देईल छप्परफाड रिटर्न की RD नं बनाल कोट्यधीश? तुमच्या पैशांचा खरा 'बाहुबली' कोण, जाणून घ्या
9
सोनम रघुवंशीने केलेला 'तो' हट्ट ऐकला नसता, तर कदाचित राजा रघुवंशीचा जीव वाचला असता...
10
तुमच्या स्वप्नातील गाडी महागणार? चीनच्या 'या' निर्णयामुळे ऑटो मार्केटमध्ये खळबळ!
11
भाईजान इज बॅक! सलमान खानने ५९ व्या वर्षी घटवलं वजन, फोटो पाहून चाहतेही अवाक; म्हणाले, "हँडसम..."
12
फ्लॅटची साईज वाढली पण कमी झाला कार्पेट एरिया; घर घेणाऱ्यांना होतंय डबल नुकसान, समजून घ्या
13
Mumbai: उत्पन्नामुळं देशभरात चर्चेत आलेल्या मुंबईतील 'त्या' रिक्षावाल्याच्या पोटावर पाय!
14
SSY नं किती श्रीमंत बनेल तुमची मुलगी; १०००, २०००, ३०००, ५००० आणि १०००० रुपयांच्या गुंतवणूकीवर किती रिटर्न?
15
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
16
मोठी बातमी! सोलापुरातील करमाळ्याचे माजी आमदार जयवंत जगताप एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
17
"आम्ही ६-७ तास कचऱ्याच्या ढिगाऱ्यात होतो अन्....", धनुषने रश्मिकाबाबत केला अजब खुलासा
18
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
19
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
20
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार

सुमारे ६०० खलाशी आश्रयासाठी रत्नागिरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2017 20:29 IST

रत्नागिरी - ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये परराज्यातील एकूण २८ बोटी आश्रयाला आल्या आहेत .

रत्नागिरी - ओखी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे आज जिल्ह्यातील विविध बंदरांमध्ये परराज्यातील एकूण २८ बोटी आश्रयाला आल्या आहेत . दोन दिवसात जिल्हा तसेच राज्याबाहेरील ५६ बोटी जिल्ह्यातील किनाऱ्यांवर आल्या असून, त्यावरील सुमारे ६०० खलाशी सुखरूप असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. अजूनही दोन दिवस सर्व बंदरांमध्ये तीन क्रमाकांचा बावटा लावण्यात आला असून मच्छीमारांसाठी अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.कोकण किनारपट्टीला शनिवार सायकांळपासून ओखी चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. अतिवेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे रविवारी समुद्रात भरकटलेल्या २८ बोटींना शहरानजीकच्या मिऱ्या बंदर येथे तटरक्षक दलाचे पोलीस आणि मत्स्य विभाग यांच्या सहकार्याने सुरक्षिन आणण्यात आले . या ३०९ खलाशी असून ते सर्व सुखरूप असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत घोरपडे यांनी दिली . त्यात आजच्या २८ बोटींची भर पडली आहे. त्यामुळे आतापर्यत बोटींची संख्या ५६ झाली आहे . यात तामीळनाडू _२६, कर्नाटक २, गोवा -२४, केरळ ३ आणि गुजरातच्या एका बोटीचा समावेश आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी