शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

तब्बल ६० तासांनी अणुस्कुरा घाट वाहतुकीसाठी खुला, दरडींचा धाेका वाढल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2024 11:47 IST

पाचल : मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोसळली हाेती. ही दरड सोमवारी सायंकाळी ...

पाचल : मुसळधार पावसामुळे राजापूर तालुक्यातील अणुस्कुरा घाटात शनिवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोसळली हाेती. ही दरड सोमवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास हटवण्यात बांधकाम विभागाला यश आले. तब्बल ६० तासांनंतर अणुस्कुरा घाटातील वाहतूक सुरू करण्यात आली आहे.तालुक्यात शनिवारी पावसाचा जाेर वाढला हाेता. मुसळधार पावसामुळे राजापूर आणि काेल्हापूरला जाेडल्या जाणाऱ्या अणुस्कुरा घाटात दरड काेसळली हाेती. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली हाेती. तब्बल तीन दिवस भर पावसात ही दरड हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू होते. मात्र, माती हटवताना मातीच्या ढिगाऱ्याखाली मोठे दगड असल्याने व दगडांचा आकार मोठा असल्याने ते तीन ते चार वेळा ब्लास्ट करून हटवण्यात आले.

हा मार्ग बंद असल्याने कोकणात अणुस्कुरा मार्गाने येणारी वाहतूक तीन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. पर्यायी मार्ग म्हणून अनेकांनी गगनबावडा मार्ग निवडला होता. मात्र, अणुस्कुरा घाट बंद असल्याने घाट माथ्यावरून येणारी मालवाहतूक बंदच हाेती. मात्र, तब्बल तीन दिवसांनी साेमवारी सायंकाळी या मार्गावरील दरड हटविण्यात यश आले. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली.

मार्ग ठरताेय साेयीचागेल्या दोन-तीन वर्षांत मुंबईहून कोकणाकडे येणारा जवळचा मार्ग म्हणून या मार्गाची माहिती मिळाल्याने अनेकजण या मार्गाने कोकणात येतात. पुणे, कोल्हापूरहून राजापूर, सावंतवाडीला येण्यासाठीही हा मार्ग साेयीचा ठरत आहे. दिवसभरात पाचशे ते सहाशे वाहनांची वर्दळ या मार्गावर असते. मात्र, घाटात दरडींचा धाेका वाढल्याने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागताे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीlandslidesभूस्खलन