शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
5
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
6
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
7
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
8
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
9
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
10
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
11
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
12
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
13
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
14
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
15
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
16
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
17
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
18
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
19
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
20
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या

दुर्दैवी ! काजुच्या बागेत वणवा विझविण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा होरपळून मृत्यू

By मनोज मुळ्ये | Updated: February 21, 2023 14:27 IST

रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा तारवेवाडी येथील घटना. गोविंद विश्राम घवाळी (६६) असे त्यांचे नाव आहे.

रत्नागिरी : काजूच्या बागेमध्ये लागलेला वणवा विझविण्यासाठी गेलेल्या वृद्धाचा त्या आगीत होरपळून मृत्यू झाल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा तारवेवाडी येथे झाला. गोविंद विश्राम घवाळी (६६) असे त्यांचे नाव आहे.

सर्वसाधारणपणे दरवर्षी या दिवसात वणवे लागण्याचे प्रमाण वाढते. कडक उन्हामुळे सुकलेले गवत आणि झाडांची वाळलेली पाने यामुळे आग झपाट्याने पसरते आणि त्यात बागा भक्ष्यस्थानी पडतात. साधारण असाच प्रकार हातखंबा तारवेवाडी येथे घडला असल्याची माहिती पुढे येत आहे. काजूच्या एका बागेला सकाळी वणवा लागला. आग आटोक्यात आणण्यासाठी अनेक लोकांनी धाव घेतली. गोविंद घवाळीही त्यात होते. मात्र या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला आहे. पोलिस पाटील, सरपंच तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनाही या घटनेची माहिती दिली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीfireआगFarmerशेतकरी