शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अनिल परबांच्या अडचणीत वाढ, केंद्रीय समितीच्या पथकाने केली मुरुड येथील रिसॉर्टची पाहणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 13:12 IST

नवे सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे यातून पुढे आले आहे.

दापोली : तालुक्यातील मुरुड येथील साई रिसॉर्टबाबत काय कारवाई करण्यात आली आहे, याची माहिती घेण्यासाठी केंद्रीय समितीचे पथक गुरुवारी मुरुडमध्ये दाखल झाले आहे. नवे सरकार सत्तेत आल्यानंतर तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे यातून पुढे आले आहे.भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांच्यावर पदाचा गैरवापर करून सीआरझेडचा भंग केल्याचा आरोप केला होता. त्यांच्या तक्रारीनंतर केंद्राच्या एका पथकाने सीआरझेडबाबत दापाेली तालुक्यातील मुरुड येथील रिसॉर्टची पाहणी केली आणि हे रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे हे रिसॉर्ट पाडण्याचे आदेश देण्यात आले होते.हे आदेश देण्यात आल्यानंतर पुढे काय कारवाई झाली आहे, याची पाहणी करण्यासाठी केंद्राच्या पर्यावरण खात्याचे पाच जणांचे पथक गुरुवारी मुरुडमधल्या रिसाॅर्टवर दाखल झाले आहेत.या पथकामध्ये चेन्नईमधील पर्यावरण संस्था आणि महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटच्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. साई रिसाॅर्टप्रमाणे सी कोच रिसाॅर्टचीही चौकशी या पथकाकडून केली जात असल्याची माहिती पुढे येत आहे.राज्य पर्यावरण विभाग व केंद्र पर्यावरण विभाग अशा दोन्ही टीम प्रथमच एकत्र पाहणीसाठी आल्या आहेत. त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात माहिती घेतली.साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश काही महिन्यांपूर्वी देण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कारवाई थांबलीच होती. आता सरकार बदलल्यानंतर या कारवाईला गती आली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीAnil Parabअनिल परब