शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: जयगड वायुगळतीमधील बाधित २९ विद्यार्थी पुन्हा रुग्णालयात दाखल, ३१ जणांवर उपचार सुरू

By शोभना कांबळे | Updated: December 17, 2024 17:48 IST

सखोल चौकशी हवी

रत्नागिरी : उपचार घेऊन घरी गेलेल्या जयगड वायुगळतीमधील बाधित २९ विद्यार्थ्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यासह वायूगळतीमुळे त्रास झालेल्या दोन प्रौढांनाही आता त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात ३१ जणांवर उपचार सुरु आहेत.गुरुवार, १२ रोजी जिंदल कंपनीत झालेल्या वायुगळतीमुळे जवळच्याच जयगड माध्यमिक विद्यामंदिर येथील ६८ विद्यार्थ्यांना त्रास झाला. त्यातील पहिल्या ८ मुलांना वाटप प्राथमिक आराेग्य केंद्रात दाखल करण्यात आले, तर त्यानंतर ६० मुलांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळेल त्या वाहनाने या मुलांना रत्नागिरीत आणण्यात आले. यात विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे.जिल्हा रुग्णालयात तातडीने उपचार सुरू करण्यात आले. दोन दिवसांनी १४ डिसेंबर रोजी मुलांना घरी पाठवण्यात आले. मात्र, त्यातील २९ मुलांना पुन्हा त्रास होऊ लागल्याने रत्नागिरीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. केवळ मुलांनाच नाही तर आता प्रौढांनाही वायुगळतीमुळे त्रास झाला असल्याचे आता पुढे येत आहे. सोमवारी जयगड येथील दोन प्रौढांनाही रत्नागिरीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता एकूण ३१ रुग्ण उपचार घेत आहेत.सखोल चौकशी हवीवायुगळती नेमकी कशामुळे झाली, याची सखोल आणि नि:पक्षपाती चौकशी व्हावी, अशी अपेक्षा ग्रामस्थ व पालकांकडून व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटलStudentविद्यार्थी