शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

जिल्ह्यात २५९ रुग्णांची कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, एकाच दिवसात तब्बल २५९ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या बरे होण्याच्या प्रमाणात वाढ झाली असून, एकाच दिवसात तब्बल २५९ कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात ७१ रुग्ण सापडले आहेत, तर कोरोनाने चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात १,०२४ रुग्ण उपचार घेत आहेत.

जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात एका दिवसात रुग्ण बरे झाले आहेत. यापूर्वी रुग्ण बरे हाेण्याची संख्या शंभरच्या आतच होती. जिल्ह्यात मागील २४ तासांत बरे झालेल्या रुग्णांमध्ये मंडणगड तालुक्यातील १५, दापोलीतील ४०, खेडमधील १९, गुहागर व चिपळुणातील प्रत्येकी ४०, संगमेश्वरातील २३, रत्नागिरीतील ६५, लांजातील ५ आणि राजापुरातील १२ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण ७३,०९७ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५९ टक्के आहे.

जिल्ह्यात दिवसभरात सापडलेल्या बाधित रुग्णांमध्ये मंडणगड, दापोली तालुक्यातील प्रत्येकी ५ रुग्ण, खेडमध्ये ४, गुहागरातील ३, चिपळुणातील १८, संगमेश्वरातील ६, रत्नागिरीतील २२, लांजातील २ आणि राजापुरातील ६ रुग्णांचा समावेश आहे. बाधितांची एकूण संख्या ७७,३१७ झाली आहे. राजापुरातील २ आणि चिपळूण, संगमेश्वरातील प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत २,३८६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण ३.९ टक्के आहे.