शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

राजस्थानमध्ये पाच ‘गुरू’ उतरले रिंगणात, कोणाचे पारडे अधिक जड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 06:06 IST

ओटाराम देवासी, प्रतापपुरी यांच्यासाठी परीक्षा सोपी, तर तिघांना द्यावी लागतेय ‘कांटे की टक्कर’

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर: राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच जोर धरत आहे. कॉंग्रेस आणि भाजपमध्ये प्रमुख लढत असलेल्या राजस्थानमध्ये ध्रुवीकरणाचा विषयही चर्चेत आला आहे. भाजपने ४, तर काॅंग्रेसने एका धर्मगुरुला रिंगणात उतरविले असून त्यापैकी दोघांसाठी निवडणुकीचा पेपर सोपा, तर तिघांसाठी कठीण असल्याचे म्हटले जात आहे. 

देवासींना संधीसिरोही मतदारसंघात भाजपने रेबारी समाजाचे संत ओटाराम देवासी यांना तिकीट दिले असून कॉंग्रेसकडून विद्यमान आमदार संयम लोढा रिंगणात आहे. मतदारंसघात भाजपकडून बंडखोर उमेदवार असला, तरी अँटी-इन्कम्बंसीमुळे कॉंग्रेसबाबत नाराजीचे वातावरण आहे. 

यांना पेपर कठीण भाजपने तिजारा मतदारसंघात खासदार बाबा बालकनाथ यांनी रिंगणात उतरविले आहे. कॉंग्रेसकडून त्यांच्याविरोधात इमरान खान लढत आहे. मतदारसंघात यादव, गुर्जर तसेच एससी मतदारांची अधिक संख्या असून बालकनाथ यांच्यासाठी ही लढत सोपी नसणार आहे.

सहानुभूतीचा फायदा भाजपने पोखरण मतदारसंघात महंत प्रतापपुरी यांना, तर कॉंग्रेसने मुस्लिम धर्मगुरू सालेह मोहम्मद यांनी तिकीट दिले आहे. यंदा सालेह यांच्याबाबत काही प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे, तर प्रतापपुरी यांच्याबाबत सहानुभूती आहे. एससी मतदारांवर निकाल अवलंबून आहे.

काटेरी लढत भाजपने हवामहलमध्ये हाथोज धामचे धर्मगुरू बालमुकुंदाचार्च यांना तिकिट दिले. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसकडून महेश जोशी रिंगणात आहे.सुरुवातीला कॉंग्रेस नेत्याने बंडखोरी केल्याने बालमुकुंदाचार्य यांना ही लढत सोपी झाली होती. मात्र, बंडखोराने अर्ज मागे घेतल्याने चित्र बदलले आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपा