शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

राजस्थानमध्ये पाच ‘गुरू’ उतरले रिंगणात, कोणाचे पारडे अधिक जड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 06:06 IST

ओटाराम देवासी, प्रतापपुरी यांच्यासाठी परीक्षा सोपी, तर तिघांना द्यावी लागतेय ‘कांटे की टक्कर’

लोकमत न्यूज नेटवर्कजयपूर: राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता चांगलाच जोर धरत आहे. कॉंग्रेस आणि भाजपमध्ये प्रमुख लढत असलेल्या राजस्थानमध्ये ध्रुवीकरणाचा विषयही चर्चेत आला आहे. भाजपने ४, तर काॅंग्रेसने एका धर्मगुरुला रिंगणात उतरविले असून त्यापैकी दोघांसाठी निवडणुकीचा पेपर सोपा, तर तिघांसाठी कठीण असल्याचे म्हटले जात आहे. 

देवासींना संधीसिरोही मतदारसंघात भाजपने रेबारी समाजाचे संत ओटाराम देवासी यांना तिकीट दिले असून कॉंग्रेसकडून विद्यमान आमदार संयम लोढा रिंगणात आहे. मतदारंसघात भाजपकडून बंडखोर उमेदवार असला, तरी अँटी-इन्कम्बंसीमुळे कॉंग्रेसबाबत नाराजीचे वातावरण आहे. 

यांना पेपर कठीण भाजपने तिजारा मतदारसंघात खासदार बाबा बालकनाथ यांनी रिंगणात उतरविले आहे. कॉंग्रेसकडून त्यांच्याविरोधात इमरान खान लढत आहे. मतदारसंघात यादव, गुर्जर तसेच एससी मतदारांची अधिक संख्या असून बालकनाथ यांच्यासाठी ही लढत सोपी नसणार आहे.

सहानुभूतीचा फायदा भाजपने पोखरण मतदारसंघात महंत प्रतापपुरी यांना, तर कॉंग्रेसने मुस्लिम धर्मगुरू सालेह मोहम्मद यांनी तिकीट दिले आहे. यंदा सालेह यांच्याबाबत काही प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे, तर प्रतापपुरी यांच्याबाबत सहानुभूती आहे. एससी मतदारांवर निकाल अवलंबून आहे.

काटेरी लढत भाजपने हवामहलमध्ये हाथोज धामचे धर्मगुरू बालमुकुंदाचार्च यांना तिकिट दिले. त्यांच्याविरोधात कॉंग्रेसकडून महेश जोशी रिंगणात आहे.सुरुवातीला कॉंग्रेस नेत्याने बंडखोरी केल्याने बालमुकुंदाचार्य यांना ही लढत सोपी झाली होती. मात्र, बंडखोराने अर्ज मागे घेतल्याने चित्र बदलले आहे.

टॅग्स :Rajasthanराजस्थानRajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपा