शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ ३५ जागांसाठी भाजपने आखली विशेष रणनीती; कमी फरकाने जय-पराजय झालेल्या मतदारसंघावर लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2023 09:39 IST

अनेक उमेदवार बदलले

लोकमत न्यूज नेटवर्क, जयपूर : राजस्थानमध्ये भाजपने राज्यातील ३५ जागांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. गत निवडणुकीत भाजपने अवघ्या ५ हजार मतांच्या फरकाने १८ जागा जिंकल्या, तर १७ जागा हरल्या होत्या. भाजपने ७ उमेदवारांचे तिकीट नाकारले, तर ९ जागांबाबत विचार सुरू आहे.

कुठे बदलले उमेदवार? 

सूरजगड, मकाराना, चुरू, घाटोल, फतेहपूर, दांतारामगड, बांदीकुई

पुन्हा उमेदवारी कुठे? 

पिलीबंगा, मंडावा, चौमू, फुलेरा, मालवीय नगर, ब्यावर, सिवाना, गोगुंदा, आसिंद, बुंदी, छबडा, खानपूर, चाकसू, परबतसर, नावां, पोखरण, चौहटन, सागवाडा, सांगोद 

या मतदारसंघात अद्याप खलबते सुरू

राणीवाडा, खेतडी, खंडेला, नदबई, मसुदा, मारवाड जंक्शन, पचपदरा, बेगूं, भीम.

‘टोळधाडीसारखा ईडीचा वापर; त्यांचेच पीक होईल उद्ध्वस्त’

भाजपकडून ईडीचा वापर हा टोळधाडीसारखा केला जात आहे. या कारवाईमुळे काँग्रेस पक्ष व नेते घाबरणार नाही. परंतु, निवडणुकीचा निकाल आल्यावर भाजपचे पीक उद्ध्वस्त होईल, अशी टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली.  पेपरलिकप्रकरणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा आणि महुआ मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार ओमप्रकाश हुडला यांच्या निवासस्थानी ईडीकडून छापेमारी करण्यात आली. तसेच मुख्यमंत्र्यांचे पुत्र वैभव गेहलोत यांनाही नोटीस बजावण्यात आल्यावर गेहलोत यांनी पत्रकार परिषदेत ही प्रतिक्रिया दिली. भाजपने यापूर्वी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, मणिपूरमध्ये गैरप्रकारे सरकार स्थापन केले. परंतु राजस्थानमध्ये त्यांची डाळ शिजली नाही, असे गेहलोत म्हणाले.

 

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकBJPभाजपा