शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

अजमेरमध्ये मोडला १०५ वर्षांचा विक्रम, बिपाेरजॉयचा राजस्थानात कहर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 06:17 IST

राज्यात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. कोटा, बारां-सवाई माधेपूर येथे हवामान खात्याने मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

जयपूर : राजस्थानमध्ये पहिल्यांदाच मान्सूनपूर्वीच पूरसदृशस्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळ बिपाेरजॉयने चार दिवसांत राज्याच्या अनेक भागांत एवढा पाऊस पाडला की, मान्सूनचा कोटा पूर्ण झाला. बाडमेर, पाली, राजसमंद, भिलवाडा, अजमेरच्या अनेक भागात पूर आला आहे. अजमेरमध्ये पावसाने १०५ वर्षांचा विक्रम मोडला.

गेल्या २४ तासांत पाली येथील मुठाणा येथे तब्बल ५३० मि.मी. म्हणजेच २१.३ इंच एवढा पाऊस झाला. बुंदी, अजमेर, भिलवाडा येथील शेकडो गावांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. राज्यात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे. कोटा, बारां-सवाई माधेपूर येथे हवामान खात्याने मंगळवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचवेळी जयपूरमध्ये मंगळवारी दुपारनंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली.

मुख्यमंत्र्यांकडून हवाई पाहणीबिपाेरजॉय चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंगळवारी चौहटन आणि सांचौर येथे भेट दिली.  

२४ तासांत १३१.८ मि. मी. पाऊस अजमेरमधील पावसाचा १०५ वर्षांचा विक्रम मोडला आहे. येथे १७ जून १९१७ रोजी एकाच दिवसात ११९.४ मि.मी. पाऊस पडला होता. तो आतापर्यंतचा सर्वाधिक पावसाचा विक्रम होता. तो १९ जून रोजी मोडला. १८ जून रोजी सकाळी ८:३० ते १९ जून रोजी सकाळी ८:३० या २४ तासांत अजमेरमध्ये १३१.८ मि.मी. पाऊस झाला. अजमेरमधील पाऊस इथेच थांबला नाही. १९ जून रोजी सकाळी साडेआठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत १०० मिमी पावसाची नोंद झाली होती.  

टॅग्स :Rajasthanराजस्थानcycloneचक्रीवादळ