शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

...हा प्रकल्प आम्हाला नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 3:29 AM

पाताळगंगा परिसरात औद्योगिक कंपन्या आल्या. त्यात काही तरुणांना नोक-या लागल्या

वडखळ/पेण : पाताळगंगा परिसरात औद्योगिक कंपन्या आल्या. त्यात काही तरुणांना नोक-या लागल्या, परंतु तेथे उभ्या राहिलेल्या कंपन्यांच्या दूषित सांडपाण्यामुळे येथील शेतकºयांच्या जमिनी नापीक झाल्या आहेत असा विकास आम्हाला नको आहे. तर नवी मुंबई भागातील शेतकºयांना अद्याप साडेबारा टक्के भूखंड तसेच त्यांच्या समस्या सुटलेल्या नसताना तुम्ही आम्हाला काय देणार? शेतकºयांना देशोधडीला लावणारा सेझ व महामुंबईसारखा प्रकल्प आम्ही हद्दपार केला आहे त्यामुळेच हा प्रकल्प आम्हाला नको, असे आ. धैर्यशील पाटील यांनी स्पष्ट के ले.मुंबई प्रदेश महानगर प्रारु प विकास आराखड्यास पेण तालुक्यातील शेतकºयांनी पेणमधील सुनावणीत तीव्र विरोध दर्शविला. पेण शहरातील आगरी समाज मंचाच्या सभागृहात मुंबई महानगर प्रदेशासाठी प्रसिध्द झालेल्या प्रारु प योजना २०१६ - २०३६ संदर्भात प्राप्त झालेल्या सूचना व हरकतींसंदर्भात तालुकानिहाय सुनावणी प्रदेश महानगरचे अधिकारी व्ही. के. पाठक, राधा मुद्रुस्वामी यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या सुनावणीस आ. धैर्यशील पाटील, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होता.या प्रकल्पामुळे संपादित होणाºया भागाचा विकास कसा होणार आणि विकास म्हणजे नेमके काय? असा प्रश्न आ. धैर्यशील पाटील यांनी केला. तर वैशाली पाटील यांनीही हा प्रकल्पच चुकीचा व अन्यायकारक असल्याने तो रद्द करण्याची मागणी केली.