शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

गावांतील प्रचाराला ‘पाणीटंचाई’च्या झळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 02:11 IST

उमेदवार हैराण : आचारसंहितेचे कारण देऊन वेळ निभावून देण्याचा प्रयत्न

जयंत धुळप 

अलिबाग : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय तापमान वाढले आहे. उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते उष्म्याबरोबरच पाणीटंचाईमुळे प्रचाराला मिळणाऱ्या अल्प प्रतिसादामुळेही हैराण आहेत. उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचारासाठी ज्या वेळी गावांमध्ये पोहोचतात, तेव्हा ग्रामस्थ विशेषत: महिलावर्ग, आधी पिण्याचे पाणी द्या, मग मते मागा असे सुनावत आहेत, अशा वेळी आचारसंहिता असल्याने काही करता येत नसल्याचे उत्तर देऊन वेळ मारून नेण्यात येत असल्याचे अनुभवास आले आहे.

रायगड लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी, जिल्ह्यातील १९ गावे आणि ९१ वाड्यांवरील जलदुर्भिक्ष दूर करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. कृती आराखड्याप्रमाणे हे पिण्याचे पाणी देण्यात येणार आहे. जनसामान्यांना पिण्याच्या पाण्याची समस्या येऊ नये, यासाठी गावांची पाहणी करून टँकर्स किंवा बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याबाबत समितीची पुनर्रचना करण्याचे निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ठरले होते. त्याप्रमाणे उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसीलदार यांची एक समिती जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी नियुक्त केली आहे.पेण तालुक्यात सर्वाधिक टंचार्ईग्रस्तच्टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या १९ गावे आणि ९१ वाड्यांमध्ये सर्वाधिक पाणीटंचाईग्रस्त ११ गावे आणि ६२ वाड्या पेण तालुक्यात आहेत. या ११ गावांमध्ये वढाव, लाखोले, कान्होबा, मोठेभाल, विठ्ठलवाडी, शिक्र ी, ओढांगी, मसद बुद्रुक, मसदखुर्द, बोर्वे, बोर्झे यांचा समावेश असून पेण तालुक्यातील ६२ वाड्यांना टँकर्स अधिग्रहित करून पाणी देण्यात येत आहे.पोलादपूर तालुक्यात टंचार्ईग्रस्त गावे/वाड्याच्पोलादपूर तालुक्यात सात गावे आणि ११ वाड्या तीव्र पाणीटंचाईग्रस्त आहेत. पोलादपूरमधील सात गावांमध्ये चांभरगणी बुद्रुक, कालवली मोहल्ला, तुटवली, निवे, चांभरगणी खुर्द, कुडपण खुर्द, ताम्हाणे यांचा समावेश आहे, तर ११ टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये कालवली बौद्धवाडी, कालवली पवारवाडी, कालवली विठ्ठलवाडी, कालवली भोसलेवाडी, कालवली पाटीलवाडी, तुटवली धनगरवाडी, क्षेत्रपालळ धनगरवाडी, धनगरवाडी, क्षेत्रपालळ आमलेवाडी, किनेश्वरवाडी, ओबळी धनगरवाडी यांचा समावेश आहे.कर्जतमध्ये १७ वाड्या,तळा तालुक्यात १ वाडी तर मुरुडमध्ये १ गाव टंचाईग्रस्तच्कर्जत तालुक्यातील जांभूळवाडी, बांगरवाडी, पेटारवाडी, चाफेवाडी, पादिरवाडी, वडाचीवाडी, टेपाचीवाडी, धाबेवाडी आदी १७ वाड्या टंचाईग्रस्त आहेत. तळा तालुक्यातील कुंभळेकोंड वाडी आणि मुरु ड तालुक्यातील एका गावाला टँकर्सद्वारे पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

टॅग्स :Raigadरायगडraigad-pcरायगडWaterपाणीElectionनिवडणूक