शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

तासगाव येथे बांधला वनराई बंधारा; ४०० बंधारे बांधण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 23:50 IST

गटविकास अधिकाऱ्यांचा पुढाकार

माणगाव : तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीच्या परिसरात फिरून लोकसहभागातून एकूण ४०० वनराई बंधारे बांधण्याचा संकल्प आणि नियोजन माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश गाढवे यांनी केला आहे. त्यासाठी ते स्वत: प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामस्थांच्या भेटी घेत आहेत.

भागाड ग्रामपंचायतीच्या व माणगाव पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमाने भागाड ग्रामपंचायत हद्दीतील तासगाव येथील फरशी नदीवर वनराई बंधारा बांधण्यात आला. या वेळी माणगाव पंचायत समिती येथील अधिकारी, निजामपूर जिल्हा परिषद गणातील ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या श्रमदानातून ५०० सिमेंटच्या पिशव्यांचा वनराई बंधारा सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत बांधण्यात आला. या बंधाºयात पाणी हे एप्रिल महिना अखेरपर्यंत राहत असल्यामुळे भागाड, तासगाव, येलावडे, तासगाव आदिवासीवाडी, भागाड आदिवासीवाडी येथील गुरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा मोठ्या प्रमाणात सुटणार आहे.

एप्रिलअखेर बंधाºयाचा सांडवा बंद करण्याचे नियोजन करून या बंधाºयातील पाणी मे महिनाअखेरपर्यंत साठवून ठेवायचे आहे. वनराई बंधाºयाच्या कामाकरिता गटविकास अधिकारी सतीश गाढवे, कृषी अधिकारी बाळकृष्ण काप, विस्तार अधिकारी महेंद्र गायकवाड, भागाड ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बाळाराम जाधव आदी उपस्थित होते.

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र