शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘देशात सध्या मनुस्मृतीचेच अघोषित राज्य’ - आनंदराज आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 04:05 IST

समाजातील विषमतेची दरी दूर व्हावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती दहन करून महिलांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केले.

महाड : समाजातील विषमतेची दरी दूर व्हावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती दहन करून महिलांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केले. मात्र आजही आपल्या देशात अघोषित मनुस्मृतीचेच राज्य असल्याची टीका करीत या राज्यकर्त्यांचे मनसुबे वेळीच धुळीस मिळवा, अन्यथा देशात पुन्हा गुलामगिरीचे राज्य येईल अशा शब्दांत बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी राज्यकर्त्यांवर आसूड ओढले.महाडमध्ये मनुस्मृती दहनाच्या ९१ व्या वर्धापन दिनी महाडच्या क्रांतीभूमीवर बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत आनंदराज आंबेडकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्याचे राज्यकर्ते घटनाविरोधी आहेत, त्यांनी जगात सर्वश्रेष्ठ समजली जाणारी आपली राज्यघटना बदलण्याची भाषा करू नये, असा इशाराही आंबेडकर यांनी यावेळी दिला.यावेळी संघराज रूपवते, विनोद मोरे, एच. आर. पवार, सी. डी. जाधव, अंकुश सकपाळ, गजानन तांबे यांचीही भाषणे झाली. डॉ. प्रमिला संपत, अलका शिंदे, सपना रामटेके यांंचीही भाषणे झाली. यावेळी क्रांतीस्तंभासमोर मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.यानिमित्ताने चवदार तळे, क्रांतीभूमी व राष्ट्रीय स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनेक मान्यवरांसह राज्यातील विविध भागातून आलेल्या हजारो महिलांनी अभिवादनकेले.

टॅग्स :Raigadरायगड