शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

‘देशात सध्या मनुस्मृतीचेच अघोषित राज्य’ - आनंदराज आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 04:05 IST

समाजातील विषमतेची दरी दूर व्हावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती दहन करून महिलांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केले.

महाड : समाजातील विषमतेची दरी दूर व्हावी यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृती दहन करून महिलांना गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त केले. मात्र आजही आपल्या देशात अघोषित मनुस्मृतीचेच राज्य असल्याची टीका करीत या राज्यकर्त्यांचे मनसुबे वेळीच धुळीस मिळवा, अन्यथा देशात पुन्हा गुलामगिरीचे राज्य येईल अशा शब्दांत बौद्धजन पंचायत समितीचे सभापती आनंदराज आंबेडकर यांनी राज्यकर्त्यांवर आसूड ओढले.महाडमध्ये मनुस्मृती दहनाच्या ९१ व्या वर्धापन दिनी महाडच्या क्रांतीभूमीवर बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने आयोजित केलेल्या जाहीर सभेत आनंदराज आंबेडकर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्याचे राज्यकर्ते घटनाविरोधी आहेत, त्यांनी जगात सर्वश्रेष्ठ समजली जाणारी आपली राज्यघटना बदलण्याची भाषा करू नये, असा इशाराही आंबेडकर यांनी यावेळी दिला.यावेळी संघराज रूपवते, विनोद मोरे, एच. आर. पवार, सी. डी. जाधव, अंकुश सकपाळ, गजानन तांबे यांचीही भाषणे झाली. डॉ. प्रमिला संपत, अलका शिंदे, सपना रामटेके यांंचीही भाषणे झाली. यावेळी क्रांतीस्तंभासमोर मनुस्मृतीचे दहन करण्यात आले.यानिमित्ताने चवदार तळे, क्रांतीभूमी व राष्ट्रीय स्मारकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अनेक मान्यवरांसह राज्यातील विविध भागातून आलेल्या हजारो महिलांनी अभिवादनकेले.

टॅग्स :Raigadरायगड