शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

ताम्हिणी घाटात बस उलटली; दोन तरुणींचा जागीच मृत्यू; पर्यटकांनी बस हळू चालवा, असे सांगूनही चालकाचे दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 09:47 IST

बसमधून पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील एका खासगी कंपनीचे ५७ कर्मचारी रायगडातील हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी निघाले होते.

माणगाव : ताम्हिणी घाटात एका वळणावर बसचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस पलटी झाली. हा अपघात शनिवारी सकाळच्या सुमारास झाला. या अपघातात दोन तरुणींचा मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झालेत. बसमधून पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर येथील एका खासगी कंपनीचे ५७ कर्मचारी रायगडातील हरिहरेश्वर येथे पर्यटनासाठी निघाले होते.

घाटातून बस उतरत असताना पर्यटकांनी बस हळू चालवा, असे सांगूनही चालकाने दुर्लक्ष केले. त्याचवेळी बसवरील ताबा सुटल्याने गाडीला अपघात झाला. पुणे-दिघी महामार्गावर ताम्हिणी घाटात मौजे कोंडेथर गावच्या हद्दीत हा अपघात झाला. यात  कांचन मारुती पाटील (२० वर्षे, रा. सावरगाव गेट, ता. भोकर, जि. नाशिक) व सुरभी रवींद्र मोरे (२२ वर्षे, रा. मांडवे, शहादा, नंदुरबार) यांचा जागीच मृत्यू झाला.

वाहतूक ठप्प  या अपघातामुळे ताम्हिणी घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.   क्रेनच्या मदतीने बस बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत सुरू करण्यात आली.

पोलिस, रेस्क्यू टीमची मदतअपघाताची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माणगाव पोलिस, रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी स्थानिकांच्या सहकार्याने अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना बाहेर काढत रुग्णवाहिकेमधून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे हलविले. अपघातातील गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी पनवेल, मुंबई येथे हलविण्यात आले आहे. 

टॅग्स :AccidentअपघातWomenमहिलाDeathमृत्यू