शहरं
Join us  
Trending Stories
1
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
2
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
3
"हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
4
खासदार बनण्याचे स्वप्न; हरलो तर आमदार आहेच; उदयनराजे लोकसभेत बसणार की राज्यसभेतच राहणार?
5
तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
6
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
7
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
8
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
9
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार
10
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
11
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
12
SRK ने लेकाला जोरात पकडलं अन्...! IPL दरम्यान शाहरुख-अबरामचं क्युट भांडण कॅमेऱ्यात कैद
13
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
14
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
15
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
16
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
17
'माझिया प्रियाला प्रीत कळेना' विषयी अभिजीतचा मोठा खुलासा; म्हणाला, 'तुम्ही संधी दिली पण...'
18
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
19
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
20
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."

शाश्वत उत्पन्न देणारी वालशेती बहरली; बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 10:53 PM

रब्बी हंगामात ५० ते ६० एकरमध्ये लागवड

- दत्ता म्हात्रे पेण : रब्बी हंगामातील शाश्वत उत्पन्न देणारे पीक म्हणून शेतकरी वाल पिकाला प्राधान्य देतात. गतवर्षी खरीप हंगामात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडल्याचा फायदा जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी झाला. खरीप हंगाम संपताक्षणी जमिनीतील ओलावा दोन ते तीन महिने टिकेल, असा तर्क बांधून यंदा रब्बी हंगामात ५० ते ६० एकर शेतीत वालपीक लागवड करण्यात आली आहे.सध्या पेण तालुक्यातील ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वालाची शेती बहरल्याने शेतकरी सुखावला आहे. वालाच्या शेंगा चवीला रुचकर असल्याने प्रति किलो ५० ते ६० दराने शेंगाची विक्री होत आहे. रब्बी हंगामातील शाश्वत उत्पन्न देणारे पीक सध्या परिसरातील शेतकरी वाल पिकाच्या शेतीलाच प्राधान्य देत आहेत. साधारणपणे नोव्हेंबर महिन्यात वाल पीक ओलावा असलेल्या जमिनीत पेरले जाते. पीक संरक्षणासाठी शेतीला सभोवार काटेरी कुंपण घातले की, शेतकरी निर्धास्त होतो. त्यानंतर एकदा का बी रुजून कोंब फुटले की, अल्पावधीतच शेती बहरू लागते. त्यानंतर खतांची अल्पप्रमाणात मात्रा दिली की, जेवढे थंड हवामान तेवढा फायदा पिकाला होतो.यंदा जमिनीला ओलावा, थंड व अनुकूल हवामान मिळाल्याने पीक जोमदार आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात वालाच्या शेंगा परिपक्व होऊन पीक काढणीला येईल. वेलवर्गीय प्रकारातील हे पीक शेतकऱ्यांना यंदा चांगली आर्थिककमाई करून देणार असल्याने शेतकºयांकडून समाधान व्यक्त होत आहे.उत्पादन अधिक व खर्च कमी असल्याने फायदेशीरपेण ग्रामीण भागातील करोनी, दुरशेत, जिते, आंबिवली, बळवली अशा बाळगंगा नदीखोºयातील भागात वालशेती मोठ्या प्रमाणात केली जाते. याशिवाय पाटणोली, वाशी नाका, पाबळ खोरे व हेटवणे धरणाच्या परिसरातील शेतकरीही वेलवर्गीय पिके मोठ्या प्रमाणात घेत आहेत. उत्पादन अधिक व खर्च कमी असल्याने शेतकºयांसाठी ही शेती फायदेशीर ठरत आहे. वालाच्या शेंगा व कडधान्यातील वालाला चांगला भाव मिळतो. वालाची विक्री प्रतिकिलो १३० ते १४० रुपये दराने केली जात आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी