शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

घटकपक्षांच्या सहकार्यामुळेच विजय- सुनील तटकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2019 00:18 IST

रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार आणि घटक पक्षातील सहकाऱ्यांच्या मदतीनेच निवडून येऊ शकलो,

- आविष्कार देसाईअलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदार आणि घटक पक्षातील सहकाऱ्यांच्या मदतीनेच निवडून येऊ शकलो, त्यामुळे २००४ मधील पराभवाचे उट्टे काढण्याची संधी मिळाल्याची प्रतिक्रिया विजयानंतर मुलाखत देताना रायगडचे नवनिर्वाचित खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे.प्रश्न : तुमच्या विजयात कोणाचा वाटा आहे?उत्तर : सुरुवातीच्या फेऱ्यांपासूनच चुरस निर्माण झाली होती; परंतु शेवटच्या १० फेºयांमध्ये मतांची आघाडी मिळत गेल्याने विजयाचे चित्र स्पष्ट झाले, माझ्या विजयामध्ये सर्वच विधानसभा मतदारसंघातील मतदारांचा वाटा आहे. मात्र, श्रीवर्धन मतदारसंघातील मतदारांनी मला भरभरून मते दिली त्यांचा उतराई होणे शक्य नाही, असे एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.प्रश्न : रायगडच्या विकासाबाबत काय सांगाल?उत्तर : निवडणूक जाहीर झाल्यापासून गीतेंनी माझ्यावर खालच्या पातळीवर टीका केली; परंतु मी कधीच त्यांच्यावर व्यक्तिगत टीका केली नाही. आता माझा विजय झाला आहे, निवडणूक संपली आहे. आता रायगड लोकसभा मतदारसंघाच्या विकासावर लक्ष देणार आहे. विजयामुळे जबाबदारी वाढली त्याला न्याय देण्यासाठी जनसामान्यांसाठी काम करणार आहे.प्रश्न : या विजयाबद्दल काय वाटते?उत्तर : जिल्हा परिषद अध्यक्ष ते राज्याचा अर्थमंत्री या काळात केलेल्या लोकोपयोगी कामाची पावती या वेळी मतदारांनी मला दिली आहे.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९raigad-pcरायगड