शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

श्रीवर्धन एसटीचा भोंगळ कारभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 06:40 IST

श्रीवर्धन एसटी आगारातील वाहतूक निरीक्षकांच्या मनमानी कारभाराचा त्रास खेड्यापाड्यातील सर्वसामान्य जनतेस होत आहे. एसटी आगारातील चालक व वाहक कर्मचारी कामगिरीचे आरेखन करणाऱ्या उदय हाटे व पवार या वाहतूक निरीक्षकांमुळे ग्रामीण भागातील एसटी वाहतूक विस्कळीत झाली आहे .

- अरूण जंगमम्हसळा - श्रीवर्धन एसटी आगारातील वाहतूक निरीक्षकांच्या मनमानी कारभाराचा त्रास खेड्यापाड्यातील सर्वसामान्य जनतेस होत आहे. एसटी आगारातील चालक व वाहक कर्मचारी कामगिरीचे आरेखन करणाऱ्या उदय हाटे व पवार या वाहतूक निरीक्षकांमुळे ग्रामीण भागातील एसटी वाहतूक विस्कळीत झाली आहे .श्रीवर्धन एसटी डेपो हा ग्रामीण व शहरी वाहतुकीसाठी ओळखला जातो. आगारातून मुंबई,नालासोपारा, बोरिवली, पुणे ही लांब पल्ल्याची वाहतूक चालते. श्रीवर्धन तालुक्याची भौगोलिक रचना लक्षात घेता ग्रामीण वाहतूक अतिशय अवघड आहे. श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील सर्व ग्रामीण भागातील गावे वाहतुकीसाठी एसटीवरती अवलंबून आहेत.हरिहरेश्वर, दिघी व म्हसळा या मुख्य रस्त्याव्यतिरिक्त सगळीकडे एसटीचीच वाहतूक चालते त्यापोटी एसटी महामंडळाला चांगले व नियमित उत्पन्न मिळते. आता गर्दीचा हंगाम चालू आहे त्यामुळे जादा वाहतूक श्रीवर्धन आगारातून सुरू आहे ही आनंदाची बाब आहे . ग्रामीण भागातील लोकांना वाहतुकीसाठी एसटी सोडून दुसरा पर्याय नाही त्याचा गैरफायदा एसटी अधिकारी घेत आहेत.चालक व वाहकांना कामगिरी लावणारे वाहतूक निरीक्षक उदय हाटे यांनी कुठलाही विचार न करता तीन दिवसांपासून नानवेल वस्तीची मुक्कामाची बस बंद केली आहे. त्यामुळे नानवेल, सर्वा, आदगाव, वेळास, धनगरमलई, बोर्ला, नागलोली या भागातील प्रवाशांचे जास्त हाल होत आहेत त्यांना वाहतुकीचे दुसरे साधन उपलब्ध नाही.तसेच रोहिणी, तुरबाडी, काळसुरी, वारळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रवासी खाजगी साधनांचा वापर करत आहेत.एसटी आगारात चालक व वाहक कामगिरी लावणाºया वाहतूक निरीक्षकांच्या कार्यकर्तृत्वाविषयी कर्मचाºयात अनेक किस्से सांगितले जातात.खेडेगावातील वाहतूक सेवा बंद करण्यापाठी वाहतूक निरीक्षकांचा हेतू स्पष्ट झालेला नाही.आगारप्रमुखांनी लग्नसराईच्या हंगामासाठी या गाड्या बंद केल्या आहेत, परंतु श्रीवर्धन आगारास भासत असलेली गाड्यांची कमतरता दूर करु न लवकरात लवकर सदरच्या लोकल मार्गावरील बसेस पूर्ववत चालू करण्यात येतील.- अनघा बारटक्के,विभागीय नियंत्रकसदर मार्गावर आगारातून गाड्या येत नसल्याने आम्हास बस आली नाही किंवा तात्पुरती बंद आहे असा शेरा मारु न ठेवतो.- जनार्दन वासकर,म्हसळा वाहतूक नियंत्रकएसटीच्या वाहतूक अधिकाºयांच्या मनमानी कारभाराविषयी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडे तक्र ार दाखल करणार आहे. ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत झाली पाहिजे.- श्याम भोकरे, शिवसेना पदाधिकारीमी अनेक वर्षांपासून एसटीचा नियमित प्रवासी आहे, परंतु श्रीवर्धन डेपोतील वाहतूक अधिकाºयांनी तीन दिवसांपासून नानवेल वस्तीची बस सोडली नाही त्यामुळे अनेक अडचणी निर्माण झाल्या .आता एसटीवर अवलंबून राहणे चुकीचे वाटत आहे- गजानन विलनकर, प्रवासी आदगावलग्नसराईचा हंगाम सुरू असल्याने श्रीवर्धन आगारातील दहा ते पंधरा बसेस लग्नासाठी बुकिंग होत असल्याने द्याव्या लागत आहेत. परिणामी बसेसची कमतरता भासत आहे. या सर्वांवर पर्याय म्हणून काही दिवसांकरिता या मार्गावरील गाड्या बंद केल्या आहेत.- रेश्मा गाडेकर, आगारप्रमुखश्रीवर्धन आगार

 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळRaigadरायगड