शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

राजनाल्याचे पाणी शेतीसाठी मिळण्याची शक्यता कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:43 IST

टंचाईमुळे घेतला निर्णय; दोन हजार हेक्टर शेती ओलितापासून वंचित

कर्जत : तालुक्यातील पूर्व भाग हा राजनाला कालव्यामुळे ओलिताखाली आला आणि सधन झाला; पण यंदा पाण्याची कमतरता लक्षात घेता, कालव्याचे पाणी शेतीसाठी सोडण्याची शक्यता कमी आहे. त्यासाठी पाटबंधारे विभागाने आयोजित केलेल्या गावबैठका अवघ्या दोन तासांत उरकल्या.राज्यावरील दुष्काळाची भीती लक्षात घेता, आहे ते पाणी वाचवण्याचा निर्णय पाटबंधारे विभाग घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यातील राजनाला कालव्याचे पाणी सोडण्याबाबत आयोजित केलेल्या शेतकरी गाव बैठका पाटबंधारे विभागाने अक्षरश: गुंडाळल्या. पाटबंधारे विभागाने शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. वैजनाथ, कडाव आणि गौरकामथ या तिन्ही बैठका केवळ १५ मिनिटांत आटोपण्यात आल्याने सर्व शेतकरी आक्र मक झाले.पाटबंधारे विभागाच्या अधिकाºयांनी शेतकºयांचे म्हणणे एकूण न घेता, १५ मिनिटांत बैठक संपवली. दरवर्षी १५ डिसेंबरपर्यंत पाणी सोडण्यात येईल, असे नेहमीचे उत्तर देऊन बोळवण केली; पण प्रत्यक्षात त्या तारखेला पाणी सोडले जात नाही, त्यामुळे शेतकºयांनी शेती करायची तरी कशी? त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी राजनालाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने अनेक ठिकाणी राजनाला खचला आहे. भगदाड पडले आहे, काही ठिकाणी गळती लागली आहे. तर ठोंबरवाडीमधील पाणी तलावात जाऊन ते पाणी रस्त्यावर, शेतामध्ये जाऊन नासाडी होत आहे.राजनाला कालवा हा आमच्या भागातील शेतकºयांचा जिव्हाळ्याचा विषय आहे, त्यामुळे शेतकºयांना विश्वासात न घेता कोणताही निर्णय पाटबंधारे विभाग घेऊ शकत नाही.- तानाजी चव्हाण, प्रगत शेतकरीआम्ही १५ डिसेंबर रोजी पाणी सोडत आहोत, असा गैरसमज शेतकºयांत पसरविण्यात आला आहे.- शशिकांत दाभेरे,उपअभियंता

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी