शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

रायगडमध्ये भाजपा हाच महाविकास आघाडीचा प्रतिस्पर्धी; राष्ट्रवादी काॅंग्रेसचा अलिबागमध्ये संपर्क दाैरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 18:18 IST

पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहन

रायगड- पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देतानाच मित्र पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश घेणार नाही. असा ठरावच वरिष्ठ पातळीवर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपा हाच एक नंबरच प्रतिस्पर्धी राहणार आहे, असे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनिल तटकरे यांनी येथे स्पष्ट केले.

स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे वारे आता जिल्ह्यात वाहू लागले आहेत. त्या आधीच राष्ट्रवादी काॅंग्रेसने जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्येकर्ते यांच्याबराेबर सयुंक्त दाैऱ्याचे आयाेजन केले आहे. शुक्रवारी अलिबाग तालुक्यामध्ये या दाैऱ्यांचे आयाेजन भाग्यलक्ष्मी हाॅल येथे करण्यात आले हाेते. त्याप्रसंगी खासदार तटकरे बाेलत हाेेते. त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गाऱ्हाणी एेकून घेतली. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी जाेमाने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत घटक पक्ष असणाऱ्या शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्याबराेबर समन्वय राहीला नाही का असा प्रश्न विचारण्यात आला. " का धरला मजवरी राग..."असे गीत गाऊन तटकरे यांनी आमदार पाटील रागवाले असल्याचे सुचकपणे सांगितले. मात्र याबाबतीमध्ये वेळ आल्यावर बाेलेण असेही सांगायला ते विसरले नाहीत. शेकापहा महाविकास आघाडीचा सुरुवातीपासूनचा घटक पक्ष असल्याने " जीवनातली घडी अशीच राहू दे ..."  अशी आर्त हाक त्यांनी आपल्या खाल शैलीतून आमदार पाटील यांना दिली आहे. आमदार पाटील याबाबत काेणती भूमिका घेतात हे लवकरच स्पष्ट हाेणार आहे. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल, परंतू भाजपा हाच एक नंबरचा प्रतिस्पर्धी असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, याप्रसंगी काेराेना कालावधीत आणि निसर्ग चक्रीवादळात पुढे हाेऊन काम करणाऱ्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना खासदार तटकरे यांच्याहस्ते गाैरवण्यात आले. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, अलिबाग तालुकाध्यक्ष दत्ता ढवळे, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश घारे, अलिबाग तालुका राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष मनाेज शिर्के, वाडगावचे माजी सरपंच जयेंद्र भगत, आशिष भट यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित हाेते. पालकमंत्री आदिती तटकरे यांची मंत्रालयामध्ये विशेष बैठक असल्याने त्या या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाहीत.पेण अर्बन बॅंकेतील ठेवीदार खातेदार यांना तातडीने न्याय देण्यासाठी त्यांना पैसे कसे देता येतील याबाबत कालबध्द कार्यक्रम आखाण्यात यावा असे निर्देश त्यांनी बैठकीमध्ये दिले. याबाबतची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी पार पडली. पेण अर्बन बॅंकेला बळ देण्यासाठी लवकरच तीचे सशक्त बॅंकेत विलगीकरण करण्यासाठी आवश्यकत्या कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करा असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाRaigadरायगड