शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

संरक्षक बंधारे फाेडून सागरी उधाणाचे खारेपाणी घूसले माेठे शहापूर गावच्या भातशेती जमिनीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2018 17:15 IST

अलिबाग, पेण आणि पनवेल तालुक्यांतील समुद्र उधाण संरक्षक बंधाऱ्यांच्या डागडूजी आणि दूरुस्तीचे काम खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने गेल्या २० वर्षात केलेच नसल्याने प्रारंभ झालेली समुद्र सरक्षक बंधारे सागरी उधाणाच्या भरतीने फूटण्याची समस्या आणि खारेपाणी जवळच्या भातशेती जमीनीत घूसून

जयंत धुळप

रायगड: अलिबाग, पेण आणि पनवेल तालुक्यांतील समुद्र उधाण संरक्षक बंधाऱ्यांच्या डागडूजी आणि दूरुस्तीचे काम खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाने गेल्या २० वर्षात केलेच नसल्याने प्रारंभ झालेली समुद्र सरक्षक बंधारे सागरी उधाणाच्या भरतीने फूटण्याची समस्या आणि खारेपाणी जवळच्या भातशेती जमीनीत घूसून त्या जमीन नापीक हाेण्याची समस्या आता अत्यंत उग्रस्वरुप धारण करु लागली असून चिंताग्रस्त शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट निमार्ण झाली आहे. गुरुवारी रात्री पाैष कृ.तृतियेच्या दिवशी रात्री सागरी उधाणाच्यावेळी माेठे शहरापूर गावाच्या पूर्व-पश्चिम बाजू कडील समुद्र संरक्षक बंधाऱ्यांस एकूण १० ठिकाणी माेठी भगदाडे (खांडी) पडून उधाणाचे खारेपाणी या ३०० एकर भातशेतीत घूसून पूढे माेठे शहापूर गावांतील २५ तर धाकटे शहापूर गावांतील १७ घरांच्या पाया पर्यत पाेहाेचून या सर्व घरांच्या भाेवती समुद्रासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

१० ठिकाणी संरक्षक बंधाऱ्यास माेठी भगदाडे, २० मत्स्य तलावांतील मासे वाहून जावून ३० लाखाचे नुकसान

शासनाच्या खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाच्या सरखार बंधाऱ्यास चार ठिकाणी, पांडेलेशिल संरक्षक बंधाऱ्यास दाेन ठिकाणी, लेहरीकाेठा बंधाऱ्यस एका ठिकाणी तर भंगारकाेठा संरक्षक बंधाऱ्यास एक ठिकाणी व अन्य दाेन अशा एकून १० ठिकाणी संरक्षक बंधाऱ्यास माेठी भगदाडे पडून हे खारेपाणी गावांतील वस्तीपर्यत घूसले आहे. १०० वर्ष जून्या जि.प.शाळा ईमारतीला देखील खाऱ्यापाण्याचा वेढा पडला असल्याची माहिती श्रमिक मु्क्ता दलाचे समन्वयक तथा शहापूर मधील शेतकरी राजन भगत यांनी लाेकमत शी बाेलताना दिली आहे.

शहापूर-धेरंड गावे ही जिताडा, काेळंबी आणि खाेल या माशांच्या शेती व संवर्धनाकरीता सुप्रसिध्द आहेत. या मत्य संवर्धनाकरिता या गावांमध्ये घरटी एक मत्य तलाव असे तलाव आहेत. दरम्यान गुरुवारी रात्रीच्या या उधाणाचे खारेपाणी धाकटे शहापूर गावांतील एकूण २० मत्स्य तलावांत घूसुन पूढे वाहात गेल्याने तयार मासळी वाहून गेल्याने, मस्यशेतकऱ्यांचे माेठे आर्थिक नुसकान झाले आहे. मत्स शेतीच्या नुकसानीचा एकूण आकडा सूमारे ३० लाखाच्या घरात पाेहाेचला असल्याचे ग्रामस्थांनी सांगीतले.

बारा तास उलटून गेले तरी शासकीय कर्मचारी वा अधिकारी फिरकलेला नाही

बारा तास उलटून गेले तरी काेणत्याही शासकीय विभागाचा काेणताही कर्मचारी वा अधिकारी अद्याप या परिसरात फिरकलेला नाही. माेठे शहापूर गावांत शेतकऱ्यानी संध्याकाळी बैठक बाेलवाली असून त्यात पूढील दिशा निश्चित करण्यात येईल असे भगत यांनी अखेरीस सांगीतले.

टॅग्स :RaigadरायगडFarmerशेतकरी