फेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत जंगलातील विविध फळेही बाजारात येत असतात. हा सर्व व्यवसाय मुरु ड तालुक्यासहित रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिला करीत असतात ...
मुंबई विद्यापीठाने १६० वर्षांच्या गौरवशाली आणि समृद्ध परंपरेचा वारसा पुढे चालवत या वर्षीचा अर्थसंकल्प मांडला. या वर्षीचा मुंबई विद्यापीठाचा अर्थसंकल्प हा ५३९.०४ कोटींचा ...
मुंबई शल्य चिकित्सक संघटनेने माथेरान पशुवैद्यकीय दवाखान्याच्या सहकार्याने नुकतेच अश्व नसबंदी शिबिर पार पाडले. या शिबिरात तब्बल ४५ घोड्यांवर औषधोपचार करण्यात आले ...
अलिबाग तालुक्यातील चौल व रेवदंडा या गावांना ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याने पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. मात्र तरीही पर्यटन क्षेत्र म्हणून सरकारकडून ...
जिल्ह्यात असलेले पाण्याचे भीषण दुर्भिक्ष दूर करण्यासाठी ‘रायगडची जलक्रांती...एक प्रयत्न’ असा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जिल्हा प्रशासनाने हाती घेतला आहे ...