गेल्या ४ दिवसांपासून सतत होणाऱ्या पावसामुळे उपप्रदेशातील पाणीटंचाई लवकरच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. ...
ठाणे कौटुंबिक न्यायालयात दरवर्षी निकाल लागणाऱ्या प्रकरणांपेक्षा नव्याने दाखल होणाऱ्या प्रकरणांची संख्याच अधिक असते. ...
ठाणे परिवहन सेवेचा विस्कटलेला गाडा हाती घेण्यासाठी बेस्ट प्राधिकरणाने हिरवा झेंडा दाखवला असून त्यांनी विलीनीकरणास सहमती दर्शवली आहे ...
हरवलेल्या मुलांचे प्रमाण रोखण्यासाठी आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्येचा मुकाबला करण्यासाठी ठाणे शहर पोलिसांनी विशेष ‘चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ची निर्मिती केली आहे ...
हवा, पाणी, ध्वनी, घनकचरा प्रदूषणात दरवर्षी वाढ होत असताना आता शहरातील वाढत असलेल्या बांधकामांमुळेही पर्यावरणावर त्याचा ताण पडत ...
रायगड जिल्ह्यात १ जून जून ते १५ जुलै या कालावधीत सरासरी पाऊस ६६६.४४ मि.मी. पाऊस झाला असून, पावसाचे सातत्य कायम राहल्याने शेतकरी सुखावला आहे ...
गेल्या काही दिवसांपासून परिसरात भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांवर हल्ल्यांचे प्रकार वाढले आहेत. ...
गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका पनवेल शहरासह ग्रामीण भागाला बसला असून अनेक ठिकाणी रस्त्यांना खड्डे पडले आहेत ...
उत्तर प्रदेशच्या गोरखपूर गावामध्ये राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेला किडनीचा आजार झाला. किडनी प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नाही, ...
मूळ लाभार्थी आणि त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाबाबतची इत्थंभूत माहिती संकलित केली जाणार आहे. ...