जव्हार तालुक्यातील दाभोसा ग्रामपंचायत १४०० लोकसंख्येची असून, अजूनही हे गाव सिमेंटच्या घरांपासून दूर आहे. ग्रामीण भाग असूनही १००पेक्षा जास्त गुरे नाहीत ...
प्रगती महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेने प्रगती महाविद्यालयात शनिवारी कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून सोशल मीडिया जनजागृती अभियान आणि कारगिल दिवस साजरा केला ...
पालघर जिल्हा अस्तित्वात आल्यामुळे या मतदारसंघास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. जिल्ह्याचे मुख्यालय पालघर येथेच असल्यामुळे येथील नागरिकांना सोयीचे झाले आहे. ...
पाली-खोपोली राज्य महामार्गावर आरड्याची वाडी गावाच्या हद्दीत शनिवारी रात्री दहा वाजता होंडा सिटी कारने समोरून येणाऱ्या मोटार सायकलला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला ...
पनवेल परिसरात पावसाने दमदार हजेरी लावत श्रावणाचे स्वागत केले. गाढी आणि पाताळगंगा नदीतील पाण्याची पातळी वाढली असून सखल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत झाले ...