Raigad: छत्रपती शिवाजी महाराजांची शनिवारी पुण्यतिथी आहे. यानिमित्त रायगडावर आयोजित कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. ...
Eknath Shinde रेवस-रेड्डी सागरी मार्ग हा संपूर्ण कोकणच्या विकासाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. यामुळे पर्यटनाच्या संधी, रोजगाराला चालना मिळणार आहे, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रेवदंड्यातील पारनाका येथे व्यक्त केला. ...
Mumbai Goa Highway News: महामार्गावर उद्या जड, अवजड वाहनांना बंदी केली आहे. याबाबतची अधिसूचना जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जारी केली आहे. ...
आतापर्यंत १,८४५ जणांना मिळाले ‘जीआय’ टॅग. ...
उर्मिला यांनी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वेदांतला सोबत घेऊन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. ...
दूषणविरहीत स्पीडबोटीमुळे प्रवाशांना फक्त जेएनपीए-मुंबईदरम्यान ३५ ते ४० मिनिटांत पोहोचता येणार आहे. ...
मुलावर उपचार न करता त्याला परत घरी पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी गर्वांगचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. ...
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाकडे पुरेसे लक्ष न दिल्याचा आरोप करत कुटुंबीयांनी याप्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. ...
लोकमान्य टिळकांनी १८९५ साली श्री शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळ स्थापन केले. तेव्हापासून रायगडावर शिवपुण्यतिथी कार्यक्रम केला जातो. ...
येत्या १२ एप्रिल रोजी शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत. ...