ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री व खासदारांचा नवी मुंबईतील सामान्य जनतेशी संपर्क तुटला आहे. दोन्ही नेत्यांनी शहरात अद्याप जनसंपर्क कार्यालयही सुरू केलेले नाही. ...
नवी मुंबई येथील शाखेचे नुकतेच श्री लेवा पटिघर कन्या केलवान्नी मंडळ, कच्छ या संस्थेचे ट्रस्टी आणि बांधकाम व्यावसायिक भानजीभाई रावरिया यांच्या हस्ते झाले. ...
शाळा नशेच्या विळख्यात या टीम लोकमतच्या रिअॅलिटी चेकने घराघरात चिंतेचे वातावरण होते़ पालकांनी फोन करून लोकमतचे आभार मानले व सरकारविरोधात संपात व्यक्त केला़ ...
टपऱ्यांवर कारवाई करण्यासाठी भरारी पथक नेमणार असल्याची ग्वाही लोकमतला दिली़ महापालिकेच्या पी उत्तर विभागाचे साहाय्यक आयुक्त देवेंद्रकुमार जैन यांनी या टपऱ्यांवर थेट कारवाईचे आदेश दिले ...