तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
शासनाने नवी मुंबईतील गावठाणांसाठी क्लस्टर योजना जाहीर केली. परंतु फक्त क्लस्टर योजनेमुळे गावठाण व भूमिपुत्रांच्या समस्या सुटणार नाहीत. ...
मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण डाऊन जलदसह हार्बरच्या मानखुर्द-कुर्ला मार्गावरील दोन्ही दिशांवर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ...
डॉक्टर असल्याचे भासवत मूल होण्यासाठी उपचार करण्याच्या बहाण्याने एका विवाहित महिलेवर बलात्कार करणाऱ्या भांडुप येथील नदीम शेखला विशेष न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा ठोठावली़ ...
लॉटरी, नोकरी लागली असे आमीष दाखवून फसवणूक करणाऱ्या भामटयांनी आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करण्यास सुरूवात केली आहे. ...
विरंगुळ्याचे दोन क्षणही स्फूर्तिदायी ठरतात़ पण मुंबईकरांमध्ये एनर्जी भरणारी मोकळी मैदानं, उद्यानांवर फोर जी टॉवरचे अतिक्रमण सुरू झाले आहे़ ...
कडक ऊन नकोसे असतानाच शनिवारी पहाटे ६ वाजेच्या दरम्यान विजांच्या कडकडाटात अवकाळी पावसाने ठाणे जिल्ह्यास झोडपले. ...
सावित्रीबाई फुले पुरस्कार २०१५ चा दिमाखदार सोहळा वसई येथील समाज उन्नती मंदिर सभागृह येथे पार पडला. सदर पुरस्काराचे हे तिसरे वर्ष आहे. ...
अनेक वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासमवेत राहणाऱ्या बहुजन विकास आघाडीने १५ वर्षाचा संसार मोडत राज्यात सत्तापालट झाल्यानंतर भाजपशी सोयरीक केल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
अवकाळी पावसामुळे तालुक्यात आंब्याचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्यासाठी पंचनामे करण्याचे काम शासकीय अधिकारी करत आहेत. ...
वसई परिसरात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने विटभट्टी व्यवसाईक व शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण पसरले. ...