चेंबूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानासमोर ९ वर्षांपूर्वी पालिकेने अशोकस्तंभ उभारला. मात्र त्याला केंद्राची परवानगी नसल्याने अद्यापही हा स्तंभ अर्धवट स्थितीमध्ये आहे. ...
गरीबाचे तथाकथित कैवारी यांच्या कचाट्यात भरडून निघत असल्याच्या निषेधार्थ आज कॉ. गोदावरी परुळेकर मार्क्सवादी विचार मंचच्या वतीने पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. ...
येथील नवापूर नाका ते तारापुर एमआयडीसी मधील टाकी नाका दरम्यान साडेसतराशे मीटर लांबीच्या रस्त्याचे चौपदरीकरण करण्याचे काम फेबु्रवारी २०११ पासून सुरू करण्यात आले ...
या पालिकेचे १० बंडखोर नगरसेवक अपात्र ठरविण्यास पात्र असून त्यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी २४ एप्रिलपर्यंत अंतिम मुदत देण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे. ...
महापालिका स्थायी समिती सभापतीपदासह प्रभाग समिती सभापतीपदाची निवडणूक २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता होणार असून स्थायी समिती सभापतीपदासाठी युती व आघाडीत रस्सीखेच सुरू झाली आहे. ...
नव्या २२० बसेसवर आॅपरेटर नियुक्त करण्यासाठी काढलेल्या निविदेला तीन वेळा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळाला नसल्याने या बस दाखल होणे आधीच एक वर्ष लांबले आहे. ...
उन्हाच्या झळा जाणवू लागल्याने पशू-पक्ष्यांना पाण्यात गेल्याशिवाय गारवा मिळत नाही, म्हणूनच गुरे उन्हाच्या त्रासामुळे गारवा मिळविण्यासाठी डबक्यात, नदीत बसताना दिसत आहेत. ...