केंद्र शासनाच्या धोरणानुसार १४ व्या वित्त आयोगाचे शंभर टक्के अनुदान ग्रामपंचायतींना थेट देण्याचा निर्णय झाल्याने राज्यातील २९ हजार ग्रामपंचायती मालामाल होणार ...
महाराष्ट्र राज्याच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी सीएसआरच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी मिळविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. ...
रायगड जिल्हा प्रशासन आपत्तीच्या प्रसंगी उत्तम कार्य करीत आहे. त्यामुळेच नागरिकांना दिलासा मिळत आहे, अशी प्रशंसा गृहनिर्माण, खनिकर्म व कामगार मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे ...
कर्जत तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्रीच्या ध्वजारोहण समारंभास कर्जतकरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून उदंड प्रतिसाद दिला. ...
‘रुद्र ’ किंवा ‘रुद्राध्याय’ या नावाने ओळखल्या जाणारा मंत्र समूह ‘कृष्णयजुर्वेदातील’ अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणून मानला जातो. रुद्राचा जप अथवा पठण महापातकांचा नाश करून विश्वकल्याण ...
प्राण्यांवर अतोनात प्रेम करून त्यांची सेवा करणारे खांदा वसाहतीतील दयालजी कोटक (७८) यांचे अल्पशा आजाराने शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, सून ...