महाड तालुक्यातील बिरवाडीतील गणराज जैन गेल्या दहा वर्षांपासून सर्प आणि प्राणिमित्र म्हणून कार्यरत आहेत. महाड-पोलादपूरमध्ये २००५ ला आलेल्या महाप्रलयाच्या वेळी ...
तारापूर येथील नियोजित जिंदाल जेटीला तीन वर्षांपूर्वी प्रखर विरोध केल्यानंतर घेतलेल्या जनसुनावणीचा अहवाल अजून खुला करण्यासाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी ...
महाराष्ट्रात सांबार तसेच वरण बनविण्यासाठी स्वयंपाकात रोजच लागणारी तुरीची डाळ गेल्या दोन महिन्यात ३० ते ५० टक्क्यांनी महाग होऊन १४० रुपये किलोवर गेली आहे ...