सर्वांच्या सहकार्यातून पिगोंडे ग्रामपंचायत यापूर्वीच हागणदारीमुक्त झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भारत स्वच्छता मोहिमेला प्रत्येकाने सहकार्य करणे जरु रीचे ...
ऐन भात कापणीच्यावेळी भात भिजल्याने आता भरडून आणलेले तांदूळ घेण्यास व्यापारी नाखूष दिसत असून तांदळासह भाताचा पेंढाही भिजल्याने कल्याण तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकट कोसळले आहे ...
मासळी व्यावसायिक आणि खलाशांमध्ये चार महिन्यांपासून पावर ब्लॉकवरुन (बूम) सुरु असलेला वाद ठरावीक खलाशांच्या आडमुठ्या धोरणामुळे आणखीन चिघळण्याची शक्यता आहे. ...