राज्यातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, नाशिक आणि नागपूर या पाच प्रमुख शहरांत मद्यपार्ट्यांचे पेव फुटल्याचे निदर्शनास आले आहे. डिसेंबर २०१५मध्ये पाच शहरांत मद्याचा समावेश असलेल्या ...
जगातील बहुतेक देशांमध्ये अस्थिरतचे वातावरण असताना भारताचे नागरिकत्व मिळावे, यासाठी रायगड जिल्ह्यातून २२ प्रस्तावांपैकी २१ प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर करण्यात आले ...
तालुक्यात पर्यटकांची सर्वाधिक गर्दी काशिद बीचवर होते, तसेच बीचवर शेकडो वाहनांची वर्दळ असते. काशिद बीचजवळील तलवारवाडी वळणावर कठडे नसल्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे ...
क्रिकेट, टीव्ही, सर्कस आदींपेक्षा मनोरंजनाचे प्रमुख साधन म्हणून चित्रपटांकडे पाहिले जाते. त्यातल्या त्यात चित्रपटगृहांमध्ये जाऊन तो पाहणे म्हणजे एक विलक्षण आनंद असतो. ...
गोरगरीब आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी आघाडी सरकारने सुरू केलेली ठक्कर बाप्पा योजना गेल्या ३ ते ४ वर्षांत कल्याण तालुक्यात राबविण्यात आली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे ...
ग्रामपंचायतीचा आर्थिक कणा असलेल्या मालमत्ता कराचा मागील नऊ महिन्यांपासून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न ग्रामविकास विभागाच्या ३१ डिसेंबर २०१५ रोजीच्या अधिसूचनेने मार्गी लागणार आहे. ...