पनवेल परिसरातील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. नियोजनाअभावी ऐतिहासिक शहराला विविध समस्यांनी घेरले आहे. याची दखल घेत ‘लोकमत’ने ‘काही तरी कर पनवेलकर’ ...
मुंबई विमानतळावर २० मार्चला तस्कराकडून हस्तगत करण्यात आलेली एकूण १४३ कासवे संवर्धनासाठी २२ मार्चला कर्नाळा अभयारण्यात ठेवण्यात आली होती. आफ्रिका खंडातील एका ...
पाकिस्तानने रॉ या गुप्तहेर संघटनेचा हस्तक म्हणून जेरबंद केलेल्या कुलभूषण जाधव याच्या पासपोर्टवर पनवेलचा पत्ता असल्याचे उघड झाले आहे. पनवेलमधील तक्का येथील ...
कळंबोलीतील कारमेल शाळेतील केजीच्या शुल्कात ५० टक्क्याने वाढ करण्यात आल्याने पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. कनिष्ठ महाविद्यालय सुरू करण्यासाठी ही वाढ ...
जलयुक्त शिवार योजनेचे योग्य नियोजन न केल्याने जिल्ह्यातील ३०० शिवारं कोरडी राहणार आहेत. जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी विभागाला प्राप्त झालेल्या २४ कोटी ४५ लाख रुपयांच्या ...
महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले, त्याच सत्याग्रह दिनाच्या वर्धापन दिनादरम्यान शिवसेना आमदार ...
बँक आॅफ महाराष्ट्रच्या धाटाव येथील शाखेतून चार दिवसांच्या सुटीचा फायदा घेत चोरट्याने २५ लाख ६ हजार ७० रुपयांची रक्कम चोरून नेली होती. रोहा पोलिसांनी चोरीचा १२ तासांत छडा ...
रायगड जिल्ह्यात अनेक भागात पाणीटंचाईची समस्या जाणवत असताना आता कर्जत तालुक्यातील अतिदुर्गम भाग समजल्या जाणाऱ्या ओलमण आणि आसपासच्या आदिवासी पाड्यांनाही ...
राज्याच्या टंचाई कृती आराखड्यामध्ये कोकणातील एकमेव खालापूर तालुक्याचा समावेश आहे. आजही तालुक्याच्या विविध भागांमध्ये पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ...